आखाती युद्धात भारताचा ‘ऑइल सेफ्टी’ प्लॅन! भूमिगत गुहांमध्ये 60 दिवस पुरेल इतका तेल साठा; संकटात ‘काळं सोनं’च ठरणार तारणहार
पश्चिम आशियातील तणाव, इराण-इस्रायल संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील संभाव्य संकटामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत भारताने उभारलेला धोरणात...
