रिसोडच्या मुस्लीम बांधवांचा आदर्श निर्णय
येत्या १७ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि सामाजिक
सलोख्यात पार पडावा, या दरम्यान कायदा-सुव्यवस्था बाधित होऊ
नये म्हणून र...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा
चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे
खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांन...
2013 मध्ये बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदान
बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दोषींची फाशीची शिक्षा पाटणा
उच्च न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेत बदलली. या चारही दोषींना
यापूर्व...
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच
पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले
आहेत. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने मोर्चेबांधणी करताना द...
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' हे अभियान
२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
अभियानासाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या
दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक
केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी
काँग्रेस शरद पवार ...
सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.
बुधवारी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी सोनं ४७२ रुपयांनी महागलं,
तर चांदी ७४७ रुपयांनी महागली. आज २४ कॅरेट सोन्याचा
भाव ७२०२२ रु...
विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारावेळी हरियाणात मोठी
घडामोड घडत आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री नायाब सिंह
सैनी राजीनामा देणार असून विधानसभा भंग केली जाण्याची
शक्यता आहे. आज ...
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा
निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता
सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष...
मणिपूरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं
आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जावं. राजकारण बाजूला ठेऊन
देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. तिथल्या महिलांना आणि नागर...