खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमधील निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे.
मनोज सातवी, प्रतिनिधी
खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमधील निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे.
या अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Related News
उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या 5 खास Iced Tea रेसिपीज: घरच्या घरी बनवा हेल्दी आणि फ्रेश ड्रिंक्स
Iced Tea : भारतात मे-जूनचा उन्हाळा सुरू झाला की उष्णतेचा तडाखा प्रत्येक घरात जाणवतो. ...
Continue reading
उन्हाळ्यात हलके आणि हेल्दी खायचे? फक्त 20 मिनिटांत तयार करा ‘या’ 6 स्वादिष्ट खिचड्या
उन्हाळ्यात हलके आणि हेल्दी खायचे : उन्हाळा सुरू झाला की अनेकांच्य...
Continue reading
उष्माघाताचा वाढता धोका! आयुष मंत्रालयाचा इशारा; ‘हे’ पदार्थ, पेये आणि सवयी ठरू शकतात जीव वाचवणाऱ्या
उष्माघाताचा वाढता धोका : देशभरात ता...
Continue reading
आंब्याच्या चवीचा जागतिक प्रवास! भारताच्या आमरसपासून थायलंडच्या Sticky Rice पर्यंत; जगभर गाजणारे ७ खास पदार्थ
उन्हाळा सुरू झाला की सर्वप्रथम आठवतो तो फळांचा राजा – आंबा. त्याचा गोड...
Continue reading
‘Melody’ची अचानक वाढलेली क्रेझ! मोदी-मेलोनी व्हायरल रीलनंतर Blinkit, Zepto वर टॉफी Out of Stock
भारतामध्ये अनेक पिढ्यांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेला एक प्रश्न पुन्हा एकदा चर्चे...
Continue reading
या अपघातात मृत्यू पावलेले चारही खलाशी हे पालघरच्या
घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवाशी आहेत.
या अत्यंत दुर्देवी अशा अपघातात अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या
शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.
तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आलं आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/ministry-valmik-karad-angle/