बाळापूर (३ मे):
ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, तेच जर कायद्याला बगल देत असतील,
तर मग सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची?
Related News
कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.
एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.
...
Continue reading
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठ...
Continue reading
अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन ...
Continue reading
राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या संभाव्य वाहतूक अडचणींचा विचा...
Continue reading
प्रतिनिधी | अहमदाबाद
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदे...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २०वा हप्ता लवकरच म्हणजे २० जून २०२५ रोजी पात्र
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिले...
Continue reading
समधितांचे अर्थपूर्ण दूर लक्ष
माल वाहतूक दारावर उपास मारीची पाळी
सध्या संपूर्ण भारतात घरकुल योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावोगावी घरकुल मंजूर झाले
आणि नुकतीच पाऊसल्याला स...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी... राजकुमार वानखडे ..
अकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले संत नगरी मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेला
आठवडी बाजार मध्ये घाणीचे साम्राज्य पस...
Continue reading
अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत अकोला
शहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेय.. शहरातील रस्त्यावर चलचित्रद्वारे वाहन
...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार
नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आज...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
काही क्षणांत संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.मात्र अशा कठीण प्रसंगी धैर्य,मायेची
उब आणि देवाची कृपा लाभली,तर चमत्कारही शक्य होतो याचे प्रत्यंतर नुकत्याच...
Continue reading
अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापुर मार्गावरील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्नसमारंभ पर्ससह
2 लाख 43 सोन्याचे दाग दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सम...
Continue reading
लोहारा–डोंगरगाव मार्गावर उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या चालक आणि दोन कोतवालांनी MH-30 BD-3546 क्रमांकाच्या
वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सकाळच्या सुमारास कारवाई केली.
मात्र, या कारवाईच्या वेळी घटनास्थळी एकही तलाठी किंवा मंडळ अधिकारी उपस्थित नव्हता.
कारवाई की छळ?
वाहनचालकाकडे वैध रॉयल्टी असतानाही, ती तपासण्याआधीच वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
वाहन मालक शाहरूख देशमुख यांनी स्पष्ट सांगितले की, “मी रॉयल्टी चालकाकडे दिली होती,
पण तपासण्याआधीच गाडी जप्त केली. मी तहसीलदार अनिल फरतारे यांना फोन केला,
त्यानंतर तलाठी आले आणि रॉयल्टी वैध असल्याचे स्पष्ट केले. तरीही वाहन सोडले गेले नाही.”
प्रश्नांची मालिका — उत्तर मात्र मौनात!
या घटनेबाबत पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांनी फोन न उचलण्याचं ठाम धोरणच घेतल्यासारखं वागणं केलं.
तीन वेळा संपर्क साधूनही कुठलाही खुलासा मिळाला नाही. ही जबाबदारीपासून पळवाट आहे का?
“कोतवालांचे ‘स्वतःचे कायदे'”?
बाळापूर तालुक्यात या चालक व कोतवालांची कारवाई म्हणजे स्वतःचे कायदे राबवणं चाललं आहे.
ना कोणताही आदेश दाखवला जातो, ना महसूल अधिकाऱ्यांची साथ असते — तरीही तपासणी सुरूच आहे.
या ‘धडाडी’ला वरच्यांचे आशीर्वाद आहेत का?
दुहेरी निकषांची कहाणी:
बाळापूर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना मुरूम आणि गोंण खणिजाचे उत्खनन सर्रास सुरू आहे.
दररोज ट्रॅक्टरने मुरूम वाहतूक होते, कोणतीही परवानगी किंवा रॉयल्टी न घेता. महसूल आणि पोलिस प्रशासन मात्र गप्प.
रॉयल्टीवाल्यांनाच त्रास — बेकायदेशीरांना मोकळं रान?
जे कायदेशीर उत्खनन करतात, नियम पाळून रॉयल्टी भरतात,
त्यांच्यावरच कारवाई केली जाते — जप्ती, चौकशी, अपमान. ही कायदाचं अंमलबजावणी आहे की सूडबुद्धी?
तालुक्यातील धोक्याची नोंद:
सोनाळा, बोरगाव, माजरी, पुर्णा, मन नदी आणि इतर अनेक नाल्यांमधून दररोज अवैधरित्या रेती आणि मुरूम नेली जाते.
या सर्व प्रकाराकडे महसूल व पोलिस प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.
“कोण सरकार आणि कोण चोर?”
जर कायदा पाळणाऱ्यांनाच त्रास आणि बेकायदेशीरांना मोकळं रान असेल,
तर जनतेनेच प्रशासनालाच चौकशीला बसवलं पाहिजे. आता वेळ आली आहे — “कोण सरकार आणि कोण चोर?” हे ठरवण्याची!
Read Also : https://ajinkyabharat.com/baravichya-extract-yandahi-mulinchi-baji/