“युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या” – राज ठाकरे
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना युतीवर मौन बाळगण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
Related News
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
कोणत्याही पदाधिकाऱ्याने युतीसंदर्भात वक्तव्य करायचे झाल्यास माझी परवानगी घ्या, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मराठी विजय मेळाव्यात उद्धव-राज ठाकरे यांचे एकत्र मंचावर येणे यामुळे युतीच्या चर्चांना जोर आला होता.
मात्र राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणांवर गूढतेचे सावट आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की,
अंतिम निर्णय होईपर्यंत कोणताही अंदाज व्यक्त करू नये.
त्यामुळे आता युतीबाबतची उत्सुकता अधिक वाढली असून ठाकरे-मनसे युतीचा सस्पेन्स आणखी गडद झाला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bihar-madhyal-matdar-yadi-punarvarshanala-supreme-court-awhan-adr-chi-palika/