मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक एसटी बसमध्ये अग्निशमन यंत्र उपलब्ध नाही,
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
तर काही बसमध्ये असलेली यंत्रे फक्त शोभेची वस्तू बनून राहिली आहेत.
सुरक्षा वाऱ्यावर?
एसटी बसमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन यंत्र असणे अनिवार्य आहे.
पण प्रत्यक्षात काही बसगाड्यांमध्ये अग्निशमन यंत्र गायब आहेत, तर काही ठिकाणी ती निकामी किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवलेली आहेत.
त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
“अग्निशमन यंत्र बसमध्ये असलं तरी त्याची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी फक्त कागदापुरती पूर्तता केली जाते,”
— एसटी महामंडळातील एका चालकाची प्रतिक्रिया.
सरकारी नियमांची पायमल्ली
सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये अग्निशमन यंत्र असणे बंधनकारक केले आहे.
मात्र, एसटी महामंडळ याबाबत उपेक्षा करत असल्याचं चित्र दिसून येतं आहे.
काही बसस्थानकांवरील जुने बस पाहिल्यास कोणतीही आग प्रतिबंधक यंत्रणा नाही हे प्रकर्षाने जाणवतं.
मध्य प्रदेशच्या बसमध्ये आधुनिक यंत्रणा
दुसरीकडे, शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून येणाऱ्या बसमध्ये अत्याधुनिक अग्निशमन तंत्रज्ञान बसवलेलं पाहायला मिळतं.
अशा यंत्रणेमुळे अपघात किंवा आगीच्या प्रसंगी त्वरित प्रतिसाद देणे शक्य होते.
“आमच्या बसमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा आहेत, आणि त्या वेळोवेळी तपासल्या जातात,”
— सैय्यद इरफान, बस चालक, मध्य प्रदेश
उन्हाळ्यात अधिक धोका
सध्या उन्हाळ्याचे तीव्र दिवस सुरू आहेत. या काळात वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत.
त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही बाब अधिक गंभीर बनते. संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व बसगाड्यांमध्ये कार्यक्षम अग्निशमन यंत्र असावीत याची खात्री करावी,
अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. अन्यथा एक छोटीशी दुर्लक्षदेखील मोठ्या अपघाताचं कारण ठरू शकतं.
Read Also : https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-accused-krishchi-thararak-escape/