मुंबई | प्रतिनिधी —
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधून मायभूमीकडे
परतण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र, या संकटकाळात काही
Related News
Electricity Bill: महावितरण ॲक्शन मोडवर; थकबाकीदारांना कडक इशारा
वीज ही आधुनिक जीवनाची जीवनरेखा मानली जाते. मात्र Electricity Bill वेळेवर न भर...
Continue reading
जेवणानंतर चहा-कॉफी पिणे: आरोग्यासाठी किती योग्य?
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, जेवणानंतर वाफाळलेला चहा किंवा गरम कॉफी पिणे अनेकांचे एक सर्वसामान्य व्र...
Continue reading
बेल्जियम: जागतिक चॉकलेट राजधानी
चॉकलेट हा असा पदार्थ आहे, जो फक्त खाद्यपदार्थ नाही तर तो संवेदना, आनंद आणि संस्कृतीचा एक भाग बनला आहे. जगभरातील लोक चॉक...
Continue reading
Elon Musk : 77 लाख कोटींचा मालक, पण खिशात नगद किती?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सतत अग्रभागी असलेले नाव म्हणजे Elon Musk. त्याचा एकूण स...
Continue reading
PPF योजना – सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणूक
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकारद्वारे राबवली जाते आणि तिच्यावर पूर्ण सरकारी हमी आहे. या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे सुर...
Continue reading
पुन्हा भगवं वादळ घोंघावणार? मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांन...
Continue reading
रोहित पवार यांचे मोठे विधान : अजित पवार यांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सबाबत उठला संशय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखद निधनानंतर महार...
Continue reading
स्मॉल-कॅप आयटी कंपनी केल्टन टेक सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी, गुंतवणूकदारांचे उत्साहाचे क्षण
Continue reading
‘Anupamaa’ February 17 Update: मीता राजा आणि परीला सांगते की आता कुटुंब सुरू करा; अनुपमा राही-प्रीमच्या निर्णयावर ठाम
टीव्ही मालिकेतील रसिक प्रेक्षकांसाठी
Continue reading
विमान कंपन्यांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केल्याने नेटीझन्समधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीनगरहून मुंबई आणि इतर शहरांकडे जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर तब्बल तीनपट वाढले आहेत.
काही प्रवाशांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत 56,000 रुपयांपर्यंत वाढलेले तिकीटदर दाखवले आहेत.
संकटकाळात ‘संधी’ शोधणाऱ्या या प्रवृत्तीवर नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
ही बाब लक्षात घेत नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश
जारी करत विमान कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तिकीट दर न वाढवणे,
तसेच तिकीट रद्द/पुन्हा बुकिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, श्रीनगरहून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी मिळून श्रीनगरहून उड्डाण करणारी चार अतिरिक्त विमाने उपलब्ध करून दिली आहेत,
त्यातील दोन मुंबईसाठी आणि दोन दिल्लीसाठी असणार आहेत.
सध्या हजारो पर्यटक आणि अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
त्यांच्यासाठी ही अतिरिक्त सेवा उपयोगी ठरणार आहे. DGCA च्या आदेशामुळे काहीसा दिलासा मिळाला असला,
तरी एअरलाईन्सकडून ‘संकटात नफा’ हे वर्तन थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhavatiya-cruel-stomach/