शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
Related News
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
Continue reading
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सलग 56वे वर्ष असून,
यामध्ये 700 हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
रथ, मेणा, अश्व, टाळकरी, पताकाधारी अशा पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत,
“जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते” व “श्रीहरी विठ्ठल”
या नामजपाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे मंगल प्रस्थान झाले.
टाळ-मृदंगाच्या निनादात, भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
श्रीची पालखी तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करत सुमारे 725 किलोमीटरचे अंतर पार करून
4 जूलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान
श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम असणार आहे.
परतीचा प्रवास 10 जुलै रोजी सुरू होणार असून, पंढरपूर ते शेगाव हे सुमारे 550 किलोमीटरचे
अंतर पायी पार करून, 30 जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम केल्यानंतर,
31 जुलै (गुरुवार) रोजी श्रीची पालखी शेगावला पोहोचणार आहे.
एकूण 1300 किलोमीटरचा पायी प्रवास भक्तिभावाने करणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा ठरणार आहे.
READ MORE HERE https://ajinkyabharat.com/balapuramadhil-three-rahivashancha-death/