नवी दिल्ली, ८ मे – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे
पाकिस्तानात ठाण मांडलेल्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली. या घडामोडीनंतर
भारत-पाकिस्तानमधील तणाव टोकाला गेला असून देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Related News
Kangana Ranaut Controversy: ‘जनरेशन गटर’ म्हणत कंगना रणौतची तरुण महिलांवर टीका; सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद
Kangana Ranaut Controve...
Continue reading
Nagpur Rain : नागपुरात तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत; रस्त्यांवर पाणी, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Nagpur Rain ...
Continue reading
मिक्सर सतत होतोय खराब? स्वयंपाकघरातील या 5 गोष्टी मिक्सरमध्ये वाटण्याची चूक करू नका; मोटर आणि ब्लेडचं होऊ शकतं मोठं नुकसान
Kitchen Tips : आजच्या ...
Continue reading
Jantar Mantar Protest : दिल्लीतील आंदोलनावेळी परदेशातून पोस्ट? थेट पाकिस्तान, मलेशिया आणि इतर देशांतून सोशल मीडिया अकाउंट सक्रिय; सायबर सेलचा मोठा खुलासा
Continue reading
CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीस यांचा पोलिसांना तातडीचा आदेश; महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द होणार
CJP Protest : ...
Continue reading
सेकंड हँड कारचे मायलेज खरे की खोटे? ओडोमीटरमधील फसवणूक अशी ओळखा काही मिनिटांत; कार खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासा
Used Car Buying Tips : स...
Continue reading
Maruti Brezza Facelift: मारुती ब्रेझाचे 4 दमदार व्हेरियंट्स; बजेट आणि फीचर्सनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट?
भारतीय कार बाजारात SUV सेगमेंटची...
Continue reading
E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत नवं आंदोलन; नितीन गडकरी अडचणीत? मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी, 4 ऑगस्टला संसदेला घेराव
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या...
Continue reading
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू; पण उद्योजकांना नको! शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, विरोधकांचा संताप
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री
Continue reading
उरलेल्या भाज्या आता वाया जाणार नाहीत! फेकून देण्याऐवजी बनवा हे 4 स्वादिष्ट पदार्थ; झटपट जाणून घ्या रेसिपी
भारतीय घरांमध्ये जेवण बनवल्यानंतर थोडीफार भाजी उरणे ही अगदी सामान्य गोष्ट...
Continue reading
Cabinet Decisions : ग्रामपंचायतीपासून अनुसूचित जातीपर्यंत… महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; कॅबिनेट बैठकीत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र...
Continue reading
Narendra Modi Video : मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट झाल्याने राजधानीत खळबळ; मेटाच्या ग्लोबल हेडला समन्स, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरें...
Continue reading
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट आयोजित केला.
यामध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या धोका निर्माण झाल्यास स्वत:चा जीव कसा वाचवायचा,
याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवण्यात आला,
ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि काळजी निर्माण झाली – नेमका हा सायरन कधी वाजतो? आणि जीव वाचवण्यासाठी किती वेळ मिळतो?
सायरन कधी वाजतो?
जेव्हा शत्रू राष्ट्राकडून रॉकेट, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करतात, तेव्हा हवाई
दलाचे रडार तत्काळ ते ओळखतात. त्या आधारे संभाव्य हल्ल्याच्या ठिकाणी ६० सेकंदांचा एअर रेड सायरन वाजवला जातो.
या सायरनचा अर्थ – नागरिकांनी त्वरीत सुरक्षित स्थळी जायला हवं.
जीव वाचवण्यासाठी मिळतो किती वेळ?
हल्ल्याची शक्यता असलेल्या भागात हा सायरन वाजवण्यात येतो, ज्यामुळे लोकांना फक्त सुमारे एक मिनिट
मिळतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. हा सायरन वाजल्यावर तातडीने जवळच्या बंकरमध्ये किंवा सुरक्षित इमारतीच्या खालील मजल्यावर जाण्याचा सल्ला दिला जातो.
सायरन मागचं तंत्रज्ञान काय?
रडार प्रणाली शत्रूच्या हालचाली ओळखते आणि त्या आधारे तात्काळ रेड अलर्ट जारी केला जातो.
त्यानंतर स्थानिक यंत्रणांमार्फत सायरन सक्रिय केला जातो. ही प्रणाली मुख्यतः लष्करी तळ, विमानतळ तसेच संवेदनशील नागरी भागांमध्ये कार्यरत असते.
भारतीय नागरिकांना अशा संकट काळात सजग राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/district-chief-srirang-pinjarkar-yancha-call/