शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यांच्या पुढाकाराने या विशेष दिवशी सामाजिक
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
आणि अध्यात्मिक प्रबोधनाची अनोखी सांगड घालण्यात आली.
सकाळी वारकरी भक्त पारंपरिक वेशात टाळ-मृदंगाच्या गजरात, संतविचारांची मिरवणूक घेऊन गावात फिरले.
“माणसं सावलीसारखी साथ सोडतात, पण संतविचार सदैव आपल्या सोबत राहतात”
या संदेशासह अनेक युवकांनी सहभाग नोंदवत गावकऱ्यांची मने जिंकली.
कार्यक्रमात प्रवचन, भजन, कीर्तन, आणि सामूहिक नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये महिलांची आणि युवांची लक्षणीय उपस्थिती होती.
सेवा समितीचे पदाधिकारी म्हणाले, “आज सावली नाहीशी झाली, पण जर मनात उजळ विचार असतील,
तर कोणतीही अंधारी साथ आपल्याला अडवू शकत नाही.”
या उपक्रमामुळे शून्य सावली दिवस केवळ खगोलशास्त्रीय घटनेपुरता मर्यादित न राहता,
एक सामाजिक आणि आध्यात्मिक जागर ठरला.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidhi-jhiro-shado-decha-anubhav-citizen-mhanale-savalich-naheshi-jhali/