मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Related News
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अखेर अमेरिका आणि इराण यांच्यात ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आण...
Continue reading
रेपो रेट कमी झाल्यानंतर होम लोन घेणाऱ्यांना काय फायदा? EMI की मुदत – नेमकं कशावर परिणाम होतो?
RBI चं पतधोरण जाहीर होतं तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष एका शब्दावर खिळतं —
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; कोकण–विदर्भातून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंना तगडा धक्का
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. स्...
Continue reading
युद्ध थांबताच LPG वर केंद्राचा मोठा निर्णय! नवीन पुरवठा फॉर्म्युला जाहीर – कोणाला सर्वाधिक फायदा?
अमेरिका आणि इराणदरम्यान तब्बल 40 दिवस चाललेल्या युद्धामुळे जगभरातील इंधन आणि गॅस ...
Continue reading
युद्ध थांबलं तरी Iran मध्ये भीषण स्फोट! लावन बेटावर रिफायनरी हादरली; नेमकं काय घडलं?
Iran आणि America ने नुकताच दोन आठवड्यांचा युद्धविराम ज...
Continue reading
US–Iran Ceasefire : युद्धविरामानंतर काही तासांतच नेतन्याहू यांची धडाकेबाज घोषणा; जगभरात पुन्हा खळबळ, पाकिस्तानचाही दावा फेटाळला
मध्य पूर्वेत तब्बल 38 दिवस धुमसलेल्या युद्धानंतर जग...
Continue reading
ATM विसरा! Paytm चे मोठे अपडेट; आता मोबाईलला हात लावताच पेमेंट, कार्डशिवाय ATM मधून काढा पैसा!
डिजिटल पेमेंट्सच्या जगात मोठा क्रांतिकारी बदल घडवणारा अपडेट P...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला एवढा मोठा मध्यस्थीचा मान का दिला? यामागे ही दोन मोठी कारणं!
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या महिनाभरापासून स...
Continue reading
अमेरिका-इराण शस्त्रसंधी: भारतासाठी मोठी खुशखबर, गॅस-पेट्रोल सगळं स्वस्त होणार
अमेरिका आणि इराण या दोन महाशक्तींनी अचूक वेळेत दोन आठवड्यांसाठी...
Continue reading
संजय राऊतांचा इराण-यूएस सीजफायरवर घणाघात, मोदी आणि जयशंकरवर टीका
राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि शिवस...
Continue reading
ST महामंडळाचा प्रवाशांना मोठा धक्का: बस भाड्यात 10% वाढ, 15 एप्रिलपासून नवीन दर लागू
राज्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा आणि सोयीचा प्रवास मार्ग असलेल्या
Continue reading
फक्त १५ मिनिटांत बनवा प्रोटीन-पॅक्ड Bombay Sandwich – स्वादिष्ट आणि पोषक
भारतीय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परिचित असलेला Bombay Sandwich ...
Continue reading
काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की,
“शेतकरी कर्ज घेतात आणि त्यातून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर खर्च करतात.
” तसेच, “भिकारी एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो,”
असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी याआधी केले होते. या विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
विरोधकांनी याला मुद्दा बनवत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यानंतर कोकाटेंनी जाहीर माफी मागितली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना समज दिली होती.
मात्र, यावर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अजितदादांनी समज दिल्यानंतर ही
माणिकराव कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबत नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं हे शेतकऱ्यांच्या अपमानासारखं आहे.
त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे.”
त्याचप्रमाणे कांद्याच्या निर्यातीसंदर्भातही शेट्टींनी कोकाटेंना सुनावलं.
“जे आयात शुल्क त्यांनी आत्ताच शून्यावर आणलं, ते जर दोन महिने आधी केलं असतं,
तर शेतकऱ्यांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकला गेला असता,” असं ते म्हणाले.
अजित पवारांवरही निशाणा:
राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला.
“अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना असूनही
त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं खोटं आश्वासन दिलं. हे सरळसरळ गंडवणं आहे,” असा आरोप शेट्टींनी केला.
“राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, असं सांगितलं जातं, पण तरीही ८६ हजार कोटींचे ‘शक्तीपीठ’ सारखे प्रकल्प राबवले जात आहेत.
हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांशी विश्वासघात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
शेट्टींनी स्पष्ट इशारा दिला की, “आता आम्ही थेट कार्यक्रमात जाऊन महायुतीच्या नेत्यांना जाब विचारणार आहोत.
” प्रहार जनशक्ती पक्षानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील
आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकारसमोर दबाव वाढल्याचं चित्र आहे.