मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला.
Related News
Priyanka Chopra सॅफ्रॉन रंगाच्या गौऱव गुप्ता साडी गाऊनमध्ये दिसली मंत्रमुग्ध
बॉलिवूडची ग्लॅमरस क्वीन आणि आंतरराष्ट्रीय स्टार Priyanka Chopra न...
Continue reading
पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते AI Summit 2026साठी खास ‘अॅलर्जन‑फ्री’ दुपारचे जेवण – निम्मोना कबाबपासून रामदाणा अंजीर लाडूपर्यंत सादर झाली खास पाककृती
Continue reading
इंदोर मध्ये एमबीए विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून खून; आरोपीचा शांतपणे दिला गंभीर वक्तव्य
मध्य प्रदेशच्या इंदोर शहरात एका २४ वर्षीय MBA विद्यार्थिनीचा...
Continue reading
हार्दिक पंड्याचा समुद्रकिनाऱ्यावरून ‘राजकन्या’ महिका शर्माला जन्मदिनाची खास शुभेच्छा
भारतीय क्रिकेटपटू Hardik Pandya ने आपल्या गर्लफ्रेंड महिका ...
Continue reading
The 50 : ग्रँड फायनलमध्ये मिस्टर फैसू, शिव ठाकरे, रजत दलाल आणि इमॉर्टल काका टॉप 4 मध्ये; अंतिम फेरी शूट होणार फेब्रुवारी 19 रोजी, प्रसारित होणार 22 मार्च रोजी
रिऐलिटी शो दि 50
Continue reading
गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवल्यामुळे काय होऊ शकते? जाणून घ्या पूजा-संस्कारातील योग्य मार्ग
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “भीती मला नाही, पण कुटुंबाला आहे”
28 जानेवारी रोजी महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेने राज्यासह राजकीय वर्तुळात ह...
Continue reading
शेअर बाजार अपडेट: सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वर
भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बाजा...
Continue reading
GI-टॅग केलेल्या भारतीय कॉफीला AI Impact Summit 2026 मध्ये जागतिक मान्यता – भारताने कॉफीच्या सुगंधातून जगाला आमंत्रण दिले
भारताच्या वापरातील पारंपरिक आणि खास भौगोलिक गुणांनी समृद्ध...
Continue reading
“Yeh Rishta Kya Kehlata Hai ”मधील नवीन ट्विस्ट — अभिरा, अरमान, मायरा आणि मुक्ति यांच्यातील नवे संकेत आणि उत्कंठावर्धक ड्रामा!
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ प्रेक्षकांच्य...
Continue reading
या आत्महत्या ग्रस्त कुटुंबांतील निराधार बालकांना आधार देण्यासाठी जनमंच,
आंतरभारती व प्रगती शेतकरी मंडळ टीम मुर्तिजापूर यांच्या वतीने ‘
ओली संवेदना’ या ग्रुपवर मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
सदर आवाहनाला केवळ दोन तासांतच उत्तम प्रतिसाद मिळत ३५ हजारांची मदत जमा झाली,
जी पुढे ७० हजारांपर्यंत वाढली. यामध्ये रसुलपूर येथील हरणे
कुटुंबातील बालकांसाठी ४५ हजार रुपयांची रक्कम शिक्षणासाठी देण्यात आली.
या मदतीचे वाटप माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी रसुलपूर येथील हरणे, विराहीत येथील व कानडी येथील गावंडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
कार्यक्रमास प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे,
जनमंचचे प्रा. गौरखेडे, आंतरभारतीचे प्रमोद राजंदेकर, तसेच काळे, अभी पोळकट, नंदकिशोर बबानिया,
प्रफुल्ल मालधुरे, राजू काळे, सुभाष मोरे, गजानन मोरे, अरुण बोंडे, श्रीकांत वानखडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमातून समाजात संवेदनशीलता व एकोप्याची भावना जागृत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले
असून, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.