दहिगाव अवताडे, शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्राम दहिगाव
अवताडे येथे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गावातून शेतकऱ्यांची
दिंडी काढून घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
Related News
मोठी बातमी! रशियाचा भारताला दुहेरी झटका; तेलानंतर खत निर्यात बंद, ऊर्जा-शेती संकटाची भीती
जागतिक राजकारण आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंताज...
Continue reading
अजितदादांच्या मृत्यूनंतर ‘कारस्थान’चा आरोप; सुनिल तटकरेंचा इशारा, रोख नेमका कोणाकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. राष्ट्रवा...
Continue reading
खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटीलवर गंभीर आरोप, राजीनाम्याची मागणी; राजकारणात खळबळ
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील नवे तपशील समोर येत आह...
Continue reading
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा दिलासा; २७ देशांचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गुड न्यूज
सध्याच्या काळात मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमधील युद...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने महाराष्ट्र राजकारणात खळबळ, निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या घडामोडीने खळबळ उडवली आहे. राज्याच्या
Continue reading
लाडकी बहिण योजना: फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वाटप होणार, सरकारचा मोठा निर्णय! पात्र महिलांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी
महाराष्ट्र सरकारच्या “ला...
Continue reading
प्रियंका चोपड़ाने Bvlgari इव्हेंटमध्ये पिस्टा-ग्रीन गाउन आणि लाखोंची ज्वेलरी परिधान करून मोडले रॅपिंग! ग्लोबल फॅशन आयकॉनच्या लेटेस्ट लुकचा भन्नाट ठसा
बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल ...
Continue reading
FD मध्ये पैसे गुंतवणूक: फायदे, सुरक्षित आणि नफा देणारा पर्याय
आजच्या वेगवान आर्थिक जगात सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे बनले आहे. शेअर बाजारातील चढ-उतार ...
Continue reading
यानंतर विशेष शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे महत्त्व समजावण्यात आले.
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता,
पीक विमा, पोकरा योजना, अनुदान अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ काढावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या विशेष शिबिरात सरपंच रविकिरण काकड, पोलिस पाटील अरविंद अवताडे, मंडळ महसूल
अधिकारी संजय साळवे, तलाठी डाबेराव, कृषी सहाय्यक अनिता डाबेराव, तंटामुक्त समिती
अध्यक्ष संतोष तायडे, उपसरपंच धरमसिंग सोळंके, ग्रामविकास अधिकारी राठोड मॅडम,
रास्त भाव दुकान चालवणारे मोहन अग्रवाल, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अविनाश भारसकडे,
माजी सैनिक सुधाकर सुरळकर, कोतवाल ऋषिकेश चव्हाण तसेच अक्षय अवताडे,
शशिकांत बोरसे, शुभम इसापुरे, कैलास अवताडे यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिबिराला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.