मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांच्यावर चोहो बाजूनी एकच हल्लाबोल झाला.
यापूर्वी त्यांनी डील केल्याचा संशय व्यक्त करणारे संजय राऊत यांनी पुन्हा सणसणीत टोला लगावला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस चांगलेच ट्रोल झाले.
Related News
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
Continue reading
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई ...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्...
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
गोंडाळ...
Continue reading
रात्रभर मचानावर बसून निसर्गप्रेमींनी घेतली प्राण्यांची नोंद.
शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा .१३
बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असल...
Continue reading
पुणे | १३ मे २०२५
सातत्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील काही दिवसांत
महाराष्ट्रातही (६ जून र...
Continue reading
श्रीनगर | १३ मे २०२५
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील शुकरू-केलर परिसरात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि
अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्ता...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५
"ऑपरेशन सिंदूर"द्वारे पाकिस्तान आणि तिथे आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना जोरदार चपराक दिल्यानंतर
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट द...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.
यंदा 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ग...
Continue reading
mahahsscboard.in वर दुपारी 1 वाजता लिंक सक्रिय"
मुंबई | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या
इयत्ता दहावी...
Continue reading
एकदा रुग्णालयात ते मुंडे यांना भेटले. तर दुसऱ्यांदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या
मध्यस्थीने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच लांबलचक बैठक झाली. या बैठकीचा तपशील बाहेर आला नाही.
पण धस चांगलेच अडचणीत आले. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरण, घोटाळ्यात
अजित पवार यांचे दोन्ही मंत्री रडारवर
संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत अजित पवार यांच्या पक्षावर आणि मंत्र्यांवर गरजले.
दोन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे.
माणिक कोकाटे यांच्या नाव न घेता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एका मंत्र्याला कोर्टाने शिक्षा ठोठावली, असे ते म्हणाले.
त्यामुळे येते अधिवेशन वादळी असेल. सभागृह चालेल की नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांचे दोन्ही मंत्री रडारवर असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष निष्पक्ष नसल्याचा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला.
40 आमदारांच्या प्रकरणात, त्यांचे चारित्र्य समोर आल्याचे राऊत म्हणाले.
अंजली दमानिया, सुरेश धस हे कृषी खात्यापासून इतर भ्रष्टाचाराची प्रकरणं, घोटाळे बाहेर काढत आहेत.
पण नैतिकतेच्या मुद्दावर ही ते राजीनामा द्यायला तयार नाहीत. अजित पवार यांनी नाही तर
मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे, असे त्यांनी ठणकावले.
त्यांचा बुरखा फाटला
सुरेश धस यांच्या आरोपांवर राऊतांना चांगलेच तोंडसुख घेतले. आता धस यांच्यावर कोणी विश्वास ठेवेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.
तरीही ते मैदानात असल्याचे भासवत आहेत. ते मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. ठीक आहे.
ते चांगले नाटक वठवत असल्याचा चिमटा राऊतांनी त्यांना काढला.
धस यांचा बुरखा फाटल्याचा टोला त्यांनी लगावला. बुंद से गयी, वो हौदसे नही आती, असा मार्मिक टोला त्यांनी धसाला लगावला.
त्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यांना अंधारात ठेवून भेटीचे नाट्य घडले असेल.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/shiv-jayantinimitta-telharat-2169-raktadatyancha-shivasankalp-complete/