२७ कोटींची मालमत्ता जप्त
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५
ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
Related News
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या ‘या’ दिशेने चुकूनही उभारू नका गुढी, जाणून घ्या सर्व नियम
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. त्या दृष्टीने
Continue reading
मोठी आंतरराष्ट्रीय घडामोडी: अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संताप, पुतीन यांनी अमेरिका-इस्रायलवर टोकाची टीका
इराण आणि अमेरिका यांच्या...
Continue reading
आजचा सोन्याचा दर कोसळला, 10 ग्रॅम सोन्यासाठी सर्वसामान्यांसाठी शुभ बातमी
जळगाव, 18 मार्च 2026 – सोन्याच्या बाजारपेठेत आज सर्वसामान्यांसाठी आनंददायी बातमी आली आहे.
जगभरातील आर्थिक...
Continue reading
Penny Share: ट्रायडंटने बाजारात घेतली झेप, 12% उसळीने गुंतवणूकदारांना दिला मोठा फायदा
भारतीय शेअर बाजारात सध्या अनेक Penny Shareचर्चा ठरवताना दिसत...
Continue reading
पुण्यातील 10 मित्रांचा प्रवास दुःखद अपघातात संपला, 3 जणांचा मृत्यू
आनंदाने भरलेली सहल आणि मित्रांबरोबरच्या आठवणी अचानकच दुःखात बदलल्या. पुण्याचे 10 तरुण...
Continue reading
मोठा आंतरराष्ट्रीय घडामोडी: इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्ष भयंकर टप्प्यावर, जगभरात चिंता वाढली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाच्...
Continue reading
पावसाचा नवीन अंदाज: शेतकऱ्यांवर महासंकट, नाशिकसह काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानाने अचानकच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य...
Continue reading
इराणला मोठा धक्का? तेहरानमध्ये हवाई हल्ला, खुफिया मंत्री ठार असल्याचा इस्रायलचा दावा
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस तीव्र होत असताना, इस्रायलने इराणला आणख...
Continue reading
१५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अॅपवर
एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी
निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत
अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.
किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे
सी-व्हिजिल अॅप हे कोणत्याही अॅपस्टोअरमधून डाऊनलोड
करता येते. या अॅपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत
तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे
चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य शासनाच्या
व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात
आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू
इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता
जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी
अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध
राजकीय पक्षांच्या एकूण १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात
आले असून यामध्ये व्हिडिओ, क्रिएटिव्ह व ऑडिओ जाहिरातींचा
समावेश आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/chances-of-rain-and-thundershowers-in-mumbai-and-konkan-central-maharashtra-and-marathwada/