अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजिकच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन
येथे आज पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे संपूर्ण परिसर अंधारात होता.
या संधीचा फायदा घेत हिंस्र वन्य प्राण्याने अमर सिंग मसाने यांच्या गोठ्यातील
Related News
ताजमहालाच्या प्रेमात पडली टिफनी ट्रम्प! अक्षरधामनंतर आग्र्यातील ऐतिहासिक वास्तूचे भरभरून कौतुक; पतीसोबतचे फोटो व्हायरल
आग्रा : अमेरिकेचे राष्ट्रा...
Continue reading
10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुहेरी आनंद! दिव्यांका त्रिपाठीच्या एका गोड कृतीने जिंकली लाखो चाहत्यांची मनं
मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वाती...
Continue reading
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
iPhone 18 Pro लॉन्चपूर्वी मोठी लीक! ‘डार्क चेरी’ आणि ‘स्काय ब्लू’ रंगांची चर्चा; Apple पुन्हा बदलणार डिझाइन?
Appleच्या आगामी iPhone 18 Pro मालिक...
Continue reading
गोऱ्यावर हल्ला करून त्याला ठार मारले.
गोरा बांधलेला असल्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकला नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात पट्टेदार वाघ, बिबट आणि इतर
हिंस्र प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अंधारामुळे हल्ला नेमका वाघाने केला की बिबटने, हे निश्चित होऊ शकले नाही.
ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असता, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हद्दीच्या
कारणावरून टोलवाटोलवी केल्याचा आरोप करण्यात आला.
अखेर काही वेळाने झरी येथील वन अधिकारी सोळंके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केला.
गावकरी आणि शेतकऱ्यांनी वन विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात,
तसेच नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.