अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजिकच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन
येथे आज पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे संपूर्ण परिसर अंधारात होता.
या संधीचा फायदा घेत हिंस्र वन्य प्राण्याने अमर सिंग मसाने यांच्या गोठ्यातील
Related News
China मध्ये निसर्गाचा कहर! ग्यिरोंग बंदराजवळ भीषण भूस्खलन; १६ जणांचा मृत्यू, ५४६ बेपत्ता, ४९ भारतीयांचा समावेश
China Landslide News : नेप...
Continue reading
Nepal मध्ये पुराचा कहर सुरूच; 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम
काठमांडू : Nepal मध्ये Nepal -तिबेट सीमेवरील अतिवृष्ट...
Continue reading
Nepal मध्ये पुन्हा महापुराची धास्ती; भोटे कोशी नदीचा प्रवाह वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Nepal : Nepal मध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण महाप...
Continue reading
पाकिस्तानला ज्याची भीती तेच घडले! काश्मीरवर अमेरिकेचे मोठे विधान; भारताला मोठा राजनैतिक दिलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये काश्मीरचा मुद्द...
Continue reading
8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट; कर्मचारी आणि पेन्शनर्सना कसा होणार फायदा?
8th Pay Commission Update: केंद्र सरक...
Continue reading
“म्हातारा होशील, हातात काठी येईपर्यंतही मागणी मान्य होणार नाही”; गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका
मराठा आरक्षण आंदोलनावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले; श...
Continue reading
Eggs Price Hike : साखरेनंतर आता अंड्याच्या दरवाढीचा फटका; इथेनॉलसाठी मक्याचा वाढता वापर ठरणार कारण?
साखरेच्या वाढत्या दरामुळे आधीच सामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर ताण आला असतान...
Continue reading
मोठी बातमी! अंतरवालीकडे निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यां...
Continue reading
कल्याणमध्ये मद्यधुंद टँकर चालकाचा धुमाकूळ; 2 रिक्षांसह 7-8 दुचाकींना धडक, 5 जण जखमी
दारूच्या नशेत भरधाव वेगाने पाण्याचा टँकर चालवत एका चालकाने कल्याण शहर...
Continue reading
Kia चा मोठा गेमप्लॅन! भारतीय बाजारात येणार 2 नव्या दमदार SUV; Alcazar, Safari आणि Victorisला मिळणार तगडी टक्कर
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात SUV गाड्यांची मागणी सातत्याने वाढत असताना प...
Continue reading
गोऱ्यावर हल्ला करून त्याला ठार मारले.
गोरा बांधलेला असल्यामुळे तो स्वतःचा बचाव करू शकला नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात पट्टेदार वाघ, बिबट आणि इतर
हिंस्र प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अंधारामुळे हल्ला नेमका वाघाने केला की बिबटने, हे निश्चित होऊ शकले नाही.
ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली असता, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हद्दीच्या
कारणावरून टोलवाटोलवी केल्याचा आरोप करण्यात आला.
अखेर काही वेळाने झरी येथील वन अधिकारी सोळंके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा सुरू केला.
गावकरी आणि शेतकऱ्यांनी वन विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात,
तसेच नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी केली आहे.