Santosh Deshmukh Murder Case: विशेष सरकारी वकील अॅडवोकेट उज्वल निकम यांनी
न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत
असून हे प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल
निकम यांनी न्यायालयात युक्तीवाद केला आहे. त्यातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब घेण्यात आले. हे सर्व जबाब गोपनीय आहेत.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे
अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केल आहे.
घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील जबाब दिले आहेत.
यावेळी त्यांनीदेखील हत्येची कबुली दिल्याचे म्हटलं आहे. तर सुदर्शन घुले हाच या टोळीचा
प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष सरकारी वकील
उज्वल निकम यांनी न्यायालयातही असाच युक्तिवाद केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची बुधवारी बीडच्या विशेष हत्या मकोका न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला.
तसेच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग असे पुरावे असल्याचे सांगितले.
हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी अर्ज करून केली.
आता पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती.
या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा फरार आहे.
केज न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, सुरक्षेचे कारण देत सीआयडीने हे प्रकरण
बीड न्यायालयात चालवावे, अशी विनंती केली होती.
त्याप्रमाणे बुधवारी पहिली सुनावणी बीडच्या न्यायालयात पार पडली.
उज्वल निकम यांचा युक्तीवाद काय?
8 डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदुर फाटा येथे विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली.
संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडवे येत आहेत. अस विष्णू चाटे म्हणाले.
त्यावेळी कायमचा धडा शिकवा अस सांगितलं. या संपुर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाईड केले.
तस cdr मधुन समोर आलय. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांनी वाल्मीक कराड
आणि विष्णू चाटे या दोघांना तिन वेळा फोन केला. सुरवातीला आवादा कंपणीच्या वॉचमेनला
सुदर्शन घुले यांनी मारहाण केली, असा युक्तीवाद उज्वल निकम यांनी केला.