अकोला: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणी येथे पोलिस कोठडीत झालेल्या
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात सर्वधर्मीय व सर्वपक्षीय संघटनांतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.
या मोर्चाचे नेतृत्व वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, आणि मराठा योद्धा मनोज जरांगे करत आहेत.
Related News
02
Aug
मोदींना अपशब्द बोलणाऱ्या मुलीच्या आईची थेट मागणी; म्हणाली, ‘तिला दत्तक घ्या…’
पंतप्रधान मोदींबाबत अपशब्द बोलणाऱ्या मुलीच्या आईची भावनिक मागणी; “तिला दत्तक घ्या, तिचं आयुष्य बदलेल”
पंतप्रधान मोदींच्या माफीनंतर मुलीच्या आईची अनपेक्षित विनंती
02
Aug
संकष्टी चतुर्थीला बनला खास ग्रहयोग! ‘या’ 5 राशींवर गणरायाची विशेष कृपा
संकष्टी चतुर्थी 2026 : गुरु-आदित्य योगाचा प्रभाव! ‘या’ 5 राशींसाठी करिअर, नोकरी आणि व्यवसायात लाभाचे संकेत
संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर तयार झाला विशेष ग्रहयोग
रविवार,
02
Aug
मोठी बातमी! नोकरी सोडल्यावर PF मधून किती पैसे मिळणार? 75% रक्कम मिळेल, 25% अडकणार
PF Withdrawal Rules 2026: नोकरी गेल्यानंतर आता पूर्ण PF काढता येणार नाही? जाणून घ्या किती पैसे मिळणार आणि किती रक्कम अडकणार
PF Withdrawal...
दुपारी २ वाजता अशोक वाटिका परिसरातून सुरू होणारा हा मोर्चा सर्वोपचार रुग्णालय व सार्वजनिक
बांधकाम कार्यालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
मुख्य मागण्या:
- दोन्ही प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई.
- अमानुष घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.
- निषेधाच्या चिन्ह म्हणून काळे झेंडे दाखवून विरोध.
या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असून, उपस्थित मार्गदर्शकांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/maratha-workers-show-black-flags-to-deported-deputy-chief-minister-ajit-pawar/

