पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. वाशिममधील
पोहरादेवीत ते दर्शन घेतली. ‘बंजारा विरासत’ या वास्तू
संग्रहालयाचं उद्घाटन करतील. नंतर ते मुंबईला येणार आहेत. नरेंद्र
Related News
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
मोदी यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
मोदींचा दौरा म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी असल्याची टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर आता
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मोदींच्या
दौऱ्यावर टीका केली आहे. सरकारी पैसा खर्च करून नरेंद्र मोदी
महाराष्ट्रात येतात, ते भाजपच्या प्रचाराला येतात… तुम्ही पंतप्रधान
आहात ना? तर तुम्ही सगळ्यांचे आहात. कोणा एका पक्षाचे नाहीत
आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी येत आहात. तर मग
पंतप्रधानपदाचे जोडे दिल्लीला काढून या. सरकारी यंत्रणा वापरून
मोदी भाजपचा प्रचार करत आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक
आयोग निष्पक्ष असेल तर मोदींवर गुन्हा दाखल करा. कारण हे
सरकारी पैशाने पक्षाचा प्रचार करत आहेत, असं संजय राऊत
म्हणालेत. संभाव्य मतदारसंघात दौरे करीत आहे. प्रधानमंत्री
गल्लीबोळ फिरत आहेत. निवडणूकीच्या दृष्टीने तयारी सुरु आहे.
शिवसेना नेते देखील त्यासाठी फिरत आहेत. उत्तर महाराष्ट्र
आघाडीसाठी अनुकूल आहे. फेक नरेटिव्ह आघाडी तयार करीत
नाही. सूत्र म्हणजे फेक नेरीटिव्ह असतो, असं संजय राऊत
म्हणालेत.
Read also: https://ajinkyabharat.com/protest-against-israel-by-muslim-community-in-many-parts-of-the-country/