बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि नंतर पळताना दोन सख्ख्या भावांवर गोळीबार केला.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
यानंतर संतप्त जमावाने चारपैकी दोन लुटेऱ्यांना पकडून ठोठावून ठार मारले,
तर उर्वरित दोन आरोपी लुटलेली रक्कम घेऊन पसार झाले.
काय घडलं नेमकं?
ही घटना दलसिंहसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरदारगंज येथील आनंद किराणा स्टोअरवर घडली.
सायंकाळच्या वेळेस चार बाईकस्वार लुटेरे दुकानात शिरले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत
सुमारे सात लाखांची रोकड लुटली. या दरम्यान, दुकानात असलेल्या ग्राहकांवरही त्यांनी हल्ला केला.
पळ काढताना लुटेऱ्यांनी अभिषेक आनंद (48) आणि अनुराग आनंद (45) या दोन भावांवर गोळीबार केला.
अभिषेक यांच्या छातीवर, तर अनुराग यांच्या मांडीवर गोळी लागली.
जखमींना तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व पुढील उपचारासाठी बेगूसरायला हलवण्यात आले.
जमावाचा संताप, दोन लुटेऱ्यांना ठोठावून ठार
लुटेर्यांचे हे कृत्य पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत चारपैकी दोन लुटेऱ्यांचा
पाठलाग करून त्यांना पकडलं आणि जोरदार मारहाण करून ठार केलं.
मृत लुटेऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्या जवळ कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रं सापडलेली नाहीत.
पोलीस तपासात व्यस्त, SIT ची स्थापना
घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून अनेक पोलीस ठाण्यांमधून
अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. SP अशोक मिश्रा यांनी माहिती देत सांगितले की,
घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करण्यात आलं आहे.
पोलीसांनी घटनास्थळावरून एक गोळी आणि काही रिकामे कारतूस जप्त केले आहेत.
मृत लुटेऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे फोटो परिसरातील पोलीस स्टेशन,
जिल्ह्यांमध्ये आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
SP यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की,
जर कोणाकडे या लुटेऱ्यांबाबत माहिती असेल, तर ती त्वरित पोलिसांना द्यावी.
ही घटना नागरिकांच्या धाडसाचे उदाहरण असली, तरी कायद्याचा बडगा नागरिकांच्या हातात जाऊ नये,
Read Also : https://ajinkyabharat.com/ipl-2025-playoffsathi-do-or-die-against-mumbai-against-mumbai/