बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि नंतर पळताना दोन सख्ख्या भावांवर गोळीबार केला.
Related News
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...
Continue reading
कोंडागाव | प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका 19 वर्षीय मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने दोन वर्षे बलात्कार केला,
इ...
Continue reading
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
IPL 2025 मध्ये आतापर्यंत अनेक थरारक सामने झाले. काही संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले,
तर आता उरलेल्या एक जागेसाठी लढत ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशाबाहेर प्रवास करताना लागणारा पासपोर्ट आता अधिक सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
भारतात 'पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0' अंतर्गत ई-पासपोर्ट (Electro...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे.
ही आग अभ्यागत प्रवेशद्वाराजवळील स्वागत कक्ष परिसरात ल...
Continue reading
प्रयागराज | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणात मोठा निकाल समोर आला आहे.
इलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या सिव्हिल रिव्हिजन (पुनर्वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतामध्ये पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवणाऱ्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ पाकि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या
युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर ये...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
'ऑपरेशन सिंदूर'नंतर तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय परदेश दौऱ्याच्या प्रतिनिधिमंडळात तृणमूल काँग्रेसने
(TMC) सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. TMC ने स...
Continue reading
शोपियां | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षाबळांना मोठं यश मिळालं आहे.
दहशतवाद्यांना साथ देणारे दोन सहयोगी पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून
शस्त्रास्त्रे...
Continue reading
उत्तर प्रदेश | प्रतिनिधी
उत्तर भारतात प्रचंड उष्म्याची लाट सुरू असताना, उत्तर प्रदेशातील सर्व परिषदीय व मान्यता
प्राप्त शाळांमध्ये २० मे २०२५ पासून उन्हाळी सुट...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यात काल मध्यरात्री रेल्वे स्टेशन चौकात एका युवकावर जीवघेणे हल्ला करण्यात आलाय..
आदित्य मानवटकर असं या गंभीर जखमी असलेल्या युवकाचं नाव असू...
Continue reading
यानंतर संतप्त जमावाने चारपैकी दोन लुटेऱ्यांना पकडून ठोठावून ठार मारले,
तर उर्वरित दोन आरोपी लुटलेली रक्कम घेऊन पसार झाले.
काय घडलं नेमकं?
ही घटना दलसिंहसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरदारगंज येथील आनंद किराणा स्टोअरवर घडली.
सायंकाळच्या वेळेस चार बाईकस्वार लुटेरे दुकानात शिरले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत
सुमारे सात लाखांची रोकड लुटली. या दरम्यान, दुकानात असलेल्या ग्राहकांवरही त्यांनी हल्ला केला.
पळ काढताना लुटेऱ्यांनी अभिषेक आनंद (48) आणि अनुराग आनंद (45) या दोन भावांवर गोळीबार केला.
अभिषेक यांच्या छातीवर, तर अनुराग यांच्या मांडीवर गोळी लागली.
जखमींना तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व पुढील उपचारासाठी बेगूसरायला हलवण्यात आले.
जमावाचा संताप, दोन लुटेऱ्यांना ठोठावून ठार
लुटेर्यांचे हे कृत्य पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत चारपैकी दोन लुटेऱ्यांचा
पाठलाग करून त्यांना पकडलं आणि जोरदार मारहाण करून ठार केलं.
मृत लुटेऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्या जवळ कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रं सापडलेली नाहीत.
पोलीस तपासात व्यस्त, SIT ची स्थापना
घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून अनेक पोलीस ठाण्यांमधून
अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. SP अशोक मिश्रा यांनी माहिती देत सांगितले की,
घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करण्यात आलं आहे.
पोलीसांनी घटनास्थळावरून एक गोळी आणि काही रिकामे कारतूस जप्त केले आहेत.
मृत लुटेऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे फोटो परिसरातील पोलीस स्टेशन,
जिल्ह्यांमध्ये आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
SP यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की,
जर कोणाकडे या लुटेऱ्यांबाबत माहिती असेल, तर ती त्वरित पोलिसांना द्यावी.
ही घटना नागरिकांच्या धाडसाचे उदाहरण असली, तरी कायद्याचा बडगा नागरिकांच्या हातात जाऊ नये,
Read Also : https://ajinkyabharat.com/ipl-2025-playoffsathi-do-or-die-against-mumbai-against-mumbai/