मागील वर्षी जुने शहरातील एका पाण्याच्या टाकी मध्ये स्थानिक
मुलं अंघोळ करण्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडिओ
द्वारे समोर आला होता तर नव्याने जोगळेकर प्लॉट येथे बनलेल्या
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
टाकीवरील लोखंड चोरण्याचा ऐका चोरट्याने प्रयत्न केला होता
मात्र नागरिकांनी त्याला तात्काळ चोप दिला होता.
अकोलेकरांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करणाऱ्या
महापालिकेचे पिण्याच्या उंच टाक्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष असल्याचे
दिसून येते. सुरक्षा तर दूरच या टाक्यांची वर्षानुवर्षे स्वच्छतादेखील
होते की फक्त कागदावरच हाही प्रश्न आहे. महापालिका
अकोलेकरांच्या मरणाची वाट तर पाहत नाही ना, असा प्रश्न
त्यामुळे निर्माण झाला आहे. ‘अजिंक्य भारत’ने शहरातील विविध
भागांत असलेल्या टाक्यांची पाहणी केली असता आश्रय नगर
येथील पाण्याची टाकी ची सुरक्षा रामभरोसे दिसून आली तर
शिवनगर जवळील पाण्याच्या टाकी च्या पिल्लर चे खच्चीकरण
होतांना दिसून आले आहे. तसेच जुन्या झालेल्या हद्दवाढ भागात
अद्यापही काही ठिकाणी जुन्याच पाईपलाईन असून ते सुद्धा
बदलण्याची गरज आहे. तर शहरात ३ ते ४ नव्याने पाण्याच्या
टाक्यांची आवश्यकता असून त्यामध्ये आश्रय नगर, अन्नपूर्णा
माता परिसर, व पच्चीम झोन कार्यालय बाजूला मनपा शाळा क्र.१
येथे, गंगा नगर अश्या काही परिसरात टाक्यांची गरज असल्याचे
नागरिकांनी सांगितले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/industry-first-extended-warranty-launched-by-honda/