दुर्लक्ष केल्यास कारवाई अटळ
पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे.
गणरायासाठी गणेश मंडळ मोठमोठे मंडप उभारताना दिसत आहेत.
Related News
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव...
Continue reading
सोनं पुन्हा चकाकलं! 10 ग्रॅमचा भाव आज एका दिवसात थेट पोहोचला…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत....
Continue reading
Ahmedabad Plane Crash : पायलटचा हात होता का? धक्कादायक दावा, सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता
Ahmedabad : 12 जून 2025 रोजी Ahmedabad मध्ये झालेला व...
Continue reading
यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी युवासेनेचा सामाजिक उपक्रम: नि:शुल्क निवास व भोजनाचे आयोजन
जिल्हा पोलीस दलाच्या यवतमाळ येथील दक्षता मैदानात ११ फेब्रुव...
Continue reading
राजपाल यादव ९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अटक; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून मदतीचा हात
हास्य अभिनेता राजपाल यादव यांचा दीर्घकाळ चाललेल्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात अखेर ति...
Continue reading
त्यावर पुणे महापालिकेने प्रकाश टाकत रस्त्यांच्या होणाऱ्या दुर्दशेवर
गणेश मंडळांचे लक्ष वेधले आहे. मंडप उभारताना रस्त्यांवर खड्डे केले
जातात. मात्र, गणेश विसर्जणानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे
छोटे खडे्डे जरी केले असले तरी त्यामुळे रस्त्ये जास्त प्रमाणात उखडले
जातात. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर
आता उपाययोजना म्हणून गणेश मंडपांसाठी खोदलेले खड्डे भरण्याची
जबाबदारी मंडळांची असेल असे महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे.
या कामातून जर मंडळांनी हात वर केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार
असल्याचा कडक इशाराही त्यांनी मंडळांना दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात
अनेक खड्डे पडले असतानाच हा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे
रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, शहरातील विविध भागात अनेक जुने
खड्डे पडले असून नवीन खड्डे पडत आहेत. रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन
डॉ.भोसले यांनी खड्डे दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश रस्ते
विभागाला दिले आहेत. हवामानाची परवानगी मिळताच PMC खड्डे भरण्यासाठी
केंद्रीत मोहीम सुरू करेल, असे त्यांनी नमूद केले. गणेश चतुर्थीच्या अगोदर
ही मोहीम राबविण्यात येणार असून, असाच प्रयत्न अनंत चतुर्दशीच्या पाच
दिवस आधी केला जाणार आहे. पावसाळा संपला की रस्त्यांची पूर्ण दुरुस्ती
केली जाईल, असे आश्वासन डॉ.भोसले यांनी दिले.
Read also: https://ajinkyabharat.com/wherever-the-prime-minister-takes-his-hand-sanjay-raut-is-his-mother/