तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा मुद्दा उठवून तहसीलदारांच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक १२ नोव्हेंबर रोजी निवेदन सादर केले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नैसर्गिक आपत्तीमुळे भरडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मदत निधी विविध तांत्रिक अडचणींमुळे अद्याप मिळाली नाही. एकीकडे शेतपिकांना खुल्या बाजारात किमान आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे शासनाने दिलेली मदत निधी सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचलेली नाही.
निवेदनात सांगण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२५, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि रखडलेले अनुदान वितरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Related News
बाळापूर ताप्र तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाची संधी निर्माण करण्यासाठी खामदेव महाराज ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड मार्फत वाडेगाव येथे नाफेड ...
Continue reading
वाडेगाव: केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध वाडेगाव बस स्थानक परिसरात बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी सकाळी सुमारे ११ वाजता शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्य...
Continue reading
शेगाव : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वे...
Continue reading
मूर्तिजापूर: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या दूध व्यवसायातील शेतकऱ्यांना सध्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरवाढीच्या कचाट्यात सापडलेल्या दूध उत्पादकांसा...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणामुळे 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती
सुप्रीम को...
Continue reading
उमरा गाव परिसरातील आंब्याच्या झाडांवर यंदा मोठ्या प्रमाणात फुलोरा आला असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. गावातील बागायती भागात अनेक झाडे पांढऱ्य...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
राजपाल यादव ९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अटक; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून मदतीचा हात
हास्य अभिनेता राजपाल यादव यांचा दीर्घकाळ चाललेल्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात अखेर ति...
Continue reading
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रि...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी...
Continue reading
महाराष्ट्रातील पाणी टंचाई: महिलांचे हंडे मोर्चे आणि प्रशासनावर नागरिकांचा संताप
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे नोंदवले गेले असले तरी राज्याच्या अनेक भागात
Continue reading
शेतकऱ्यांच्या या निवेदनातून प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/maha-e-seva-sangathans-enthusiastic-response-in-bandla-balapur/