जनसामान्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांना
एकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीत
महाराष्ट्रात एक सक्षम पर्याय निर्माण करणार आहोत.
Related News
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
या परिवर्तन आघाडीतर्फे सर्व २८८ जागांवर आश्वासक उमेदवार देऊ.
‘अब की बार किसान सरकार’ अशी आमची घोषणा असल्याचे
या संभाव्य आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी व वामनराव चटप यांनी
मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघायला
ना महायुतीकडे वेळ आहे ना महाविकास आघाडीकडे.
सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात घडत आहेत.
शेतीमालाला भाव मिळत नाही.
बेरोजगारी आ वासून उभी आहे.
शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस या संघटना एकत्रित आल्या आहेत.
अॅड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.
शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/complaint-against-modi-for-breach-of-privilege/