प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने पीपीएसची परीक्षा पुढे ढकलली
आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल
केला आहे. योगी सरकार तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित
आहे, असे प्रियंका गांधी यांन म्हटले आहे. यासंदर्भात प्रियांका
गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी पीसीएस प्रिलिम्सची
परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यूपी टेक्निकल
एज्युकेशन सर्व्हिसेस-२०२१ च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या
आहेत. तसेच, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी आणि
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे
भाजप सरकारचे धोरण बनले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून
भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “स्पर्धक विद्यार्थीही
यूपीपीसीएस परीक्षा दोन दिवसांत घेण्याच्या प्रस्तावाला विरोध
करत आहेत.
त्यांचा युक्तिवाद बरोबर आहे की, हीच परीक्षा दोन दिवसांत
घेतली, तर नॉर्मसाइजेशनच्या नावाखाली पुन्हा स्केलिंगचा खेळ
सुरू होईल. एकीकडे भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे,
नोकऱ्या न देऊन मागासवर्गीय, दलित आणि वंचितांचा
आरक्षणाचा अधिकारही हिरावून घेत आहे. “दरम्यान, उत्तर प्रदेश
लोकसेवा आयोगाने प्रांतीय नागरी सेवा प्राथमिक परीक्षा अनिश्चित
काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. परीक्षा पुढे
ढकलण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/beneficiaries-of-adkale-government-scheme-with-code-of-conduct/