आजची ही तारीख म्हणजे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या
विजयाचे आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक आहे.
Related News
22
Feb
सकाळी उठल्यावर पहिलं पाणी प्यालं तर दिवसभर ऊर्जा टिकते!
सकाळी उठल्यावर प्रथम हे काम करा, दिवसभर राहाल उत्साही आणि त्वचाही चमकदार
आरोग्य तज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे एक ग्लास पाणी ...
22
Feb
महाराष्ट्राची तरुणी मयुरी चौधरी चेन्नईत बुडून मृत्युमुखी
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
22
Feb
आपल्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या सर्व महत्वाची माहिती!
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
22
Feb
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मिळू शकते मंजुरी
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : महायुती सरकारकडून लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर हालचाली
उद्यापासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या अर्थसंकल्पी...
22
Feb
मोठ्या बँकेत FD केल्यावरही सुरक्षिततेची हमी फक्त 5 लाखांपर्यंत!
मोठ्या बँकेतील FD सुरक्षित नाही? जाणून घ्या ५ लाखांच्या नियमाची खरी परिस्थिती
भारतामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक, ...
22
Feb
घरच्या भाज्यांचा रस – त्वचा, केस आणि नखांसाठी नैसर्गिक उपाय
भाज्यांचा रस – नैसर्गिक सौंदर्यासाठी अनमोल
आजच्या जलद जीवनशैलीत तंत्रज्ञान, प्रदूषण आणि अपुरी झोप यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ...
22
Feb
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला; ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
22
Feb
फाटकी नोटा चिंता नाही! बँकेत सहज बदला
जुनी, फाटकी नोट? बँकेत सहज बदलता येईल – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आजकाल व्यवहारात अनेकदा जुन्या, मळकट किंवा फाटलेल्या नोटा आपल्याकडे येतात. बाजारात ही...
22
Feb
Infobeans Technologies : 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी!
Infobeans Technologies: 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. Infobeans Tec...
22
Feb
बीड: सासरच्या छळामुळे विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं, पतीने दिली धमकी
बीड: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं; पतीनेही केली धमकी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील चनई येथील एका घरासमोरील धक्कादायक घटना समोर आली आहे.
22
Feb
शरद पवार यांचे 60 वर्षांचे जनसेवेतील योगदान – सुनेत्रा, सुप्रिया, रोहित पवारांचे अभिवादन
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
22
Feb
तापसी पन्नूचा ‘Assi’ बॉक्स ऑफिसवर हळूहळू वाढत आहे
तापसी पन्नूच्या ‘Assi’चा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाढता ट्रेंड
तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘Assi’ दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हलक्या वाढीसह उभ...
स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्धे झाली आहेत.
पहिल 1965 मध्ये, दुसर 1971 मध्ये आणि
तिसर 1999 मध्ये. पण सर्वात भयंकर
आणि दीर्घकाळ चालणारे युद्ध म्हणजे 1999 मध्ये झालेले कारगिल युद्ध.
आज कारगिल विजय दिवसाच्या निमीत्ताने देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कारगिल वॉर मेमोरिअलला भेट देत
या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-kokan-west-maharashtra-hi-alert/
