पुण्यात अतिवृष्टीचा इशारा
राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत
Related News
Gold Rate : सोन्याच्या बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम, नवा दर काय?
सोन्याच्या दरांमध्ये अचानक मोठी घसरण झाल्याने देशभरातील सराफा बाजारात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्...
Continue reading
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, आता DA थेट 60 टक्क्यांवर
सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, बँक अकाउंटमध्ये होणार अधिक रक्कम जम...
Continue reading
पोह्यासोबत जलेबी! ‘या’ शहराची आहे जगप्रसिद्ध नाश्त्याची ओळख; इतिहास जाणून थक्क व्हाल
पोहा-जलेबीचा भन्नाट कॉम्बिनेशन; इंदूर की भोपाळ? नेमकं कोणत्या शहराची खासियत?
पोहा-जलेबीचा भन्...
Continue reading
Gold Rate Today: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात घसरण; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील आजचे भाव जाणून घ्या
देशभरात Gold च्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये चिंता...
Continue reading
NPS की Mutual Fund? निवृत्तीनंतर तब्बल ₹41 लाखांचा फरक! PFRDA च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा
गुंतवणुकीच्या जगात Mut...
Continue reading
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे सौदी अरामकोला मोठा फायदा; पहिल्या तिमाहीत नफ्यात 25% वाढ
जगातील तेलबाजारावर पश्चिम आशियातील तणावाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. विशेषतः
Continue reading
झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई पुण्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे.
मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला .
काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार
असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना
पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना
पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
मोठा फटका पुण्याला या पावसाचा बसला आहे.
अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पावसाच्या पार्श्वभू्मीवर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील
ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना
मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/agniveerana-will-get-10-reservation-in-bsf/