मराठा व ओबीसी आरक्षण यावरुन नेत्यांमध्ये
खडाजंगी होताना दिसत आहे.
ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तर मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे,
अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे.
त्यामुळे आरक्षण प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले
तरी अनेकांनी त्यांच्या भूमिकेला आणि वादग्रस्त विधानांना विरोध दर्शवला आहे.
यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ,
भाजपचे प्रकाश लाड व प्रवीण दरेकर तसेच लक्ष्मण हाके यांनी देखील
जरांगे पाटलांविरोधात आवाज उठवला आहे.
आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते
प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे.
ओबीसी बचाव यात्रा काढत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये,
अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
याबाबत माहिती देताना त्यांनी शरद पवार
व जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/resolution-against-neet-approved-in-west-bengal-assembly/