मराठा व ओबीसी आरक्षण यावरुन नेत्यांमध्ये
खडाजंगी होताना दिसत आहे.
ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत.
Related News
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात कपात !
जेसीबी चालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या
पावसाने विश्रांती घेतली असली तरी तो पुन्हा आपला जोर दाखवणार…
पातूरच्या माळराजुरा फाट्यावर बर्निंग ट्रकचा थरार
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात साजरा
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
तर मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे,
अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे.
त्यामुळे आरक्षण प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले
तरी अनेकांनी त्यांच्या भूमिकेला आणि वादग्रस्त विधानांना विरोध दर्शवला आहे.
यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ,
भाजपचे प्रकाश लाड व प्रवीण दरेकर तसेच लक्ष्मण हाके यांनी देखील
जरांगे पाटलांविरोधात आवाज उठवला आहे.
आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते
प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे.
ओबीसी बचाव यात्रा काढत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये,
अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
याबाबत माहिती देताना त्यांनी शरद पवार
व जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/resolution-against-neet-approved-in-west-bengal-assembly/