मराठा व ओबीसी आरक्षण यावरुन नेत्यांमध्ये
खडाजंगी होताना दिसत आहे.
ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
तर मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे,
अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे.
त्यामुळे आरक्षण प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले
तरी अनेकांनी त्यांच्या भूमिकेला आणि वादग्रस्त विधानांना विरोध दर्शवला आहे.
यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ,
भाजपचे प्रकाश लाड व प्रवीण दरेकर तसेच लक्ष्मण हाके यांनी देखील
जरांगे पाटलांविरोधात आवाज उठवला आहे.
आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते
प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे.
ओबीसी बचाव यात्रा काढत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये,
अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
याबाबत माहिती देताना त्यांनी शरद पवार
व जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/resolution-against-neet-approved-in-west-bengal-assembly/