शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील
किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ
घेतला आहे त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे
Related News
"युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या" – राज ठाकरे
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना...
Continue reading
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षकांनी पकडून
आरोपींवर एमआयड...
Continue reading
देऊन तिरोडा-आकोट या चालत्या एसटी बसमधून वाहकाने खाली उतरून दिले
अकोट
अशी गंभीर घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली तिरोडा आगाराची बस अकोटला साडेसात आठ वाजेच्या दरम्यान पोहोचते व ...
Continue reading
अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल
स्कूल ऑफ एंटीग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये
आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची
दिंडी काढण्यात आली.
यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने
...
Continue reading
अकोला – अकोला शहरातील ३२० वर्षे जुने श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मंगलमय वातावरणात महापूजा संपन्न झाली. मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्वस...
Continue reading
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष
गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने
...
Continue reading
पातूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी केला आह...
Continue reading
अकोला शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
विश...
Continue reading
अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समो...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे
मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत द्या, असे
आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश
आंबेडकर यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी यांच्या
संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय
देताना एससी आणि एसटीमध्ये वर्गीकरण झाले पाहिजे आणि
त्याच सोबत क्रिमीलेयर हे तत्त्व सुद्धा लागू झाले पाहिजे. असा तो
निर्णय आहे. या निर्णयाच्या संदर्भात मी आयएएस अधिकाऱ्यांशी
बोललो, खासगी कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींशी
बोललो. या दोन्ही वर्गाला क्रिमीलेयर कळलं नाही. त्यामुळे ते या
निर्णयाला महत्व देत नसल्याचे ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने क्रिमीलेयर ठरवताना
त्यांनी क्रिमिलेयरची व्याख्या केली. ही व्याख्या करत असताना
कोर्टाने असे म्हटले आहे की, एखादे अनुसूचित जाती किंवा जमाती
मधील कुटुंब यांनी आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर यानंतर
त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. याचाच अर्थ आपण
आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपले कुटुंब आरक्षणाचा लाभ
घेऊ शकणार नाही. हा निर्णय कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या
या निर्णयाचे स्वागत भारतीय जनता पक्षाने केले आणि काँग्रेस
पक्षाने सुद्धा केले आहे. काँग्रेसशासित दोन राज्यांत अंमलबजावणी
करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे. मी ज्या आयएएस
आणि खासगी कंपन्यांतील अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले की
हा निर्णय लागू होणार नाही. त्यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
सुप्रीम कोर्टाने एकदा निकाल दिला की तो लागू होतो. जी राज्ये हे
लागू करायला निघाले आहेत त्यांच्यावर क्रिमीलेयर हे बंधनकारक
आहे.उद्या जर याचा कायदा केला जाईल, त्यावेळी एखाद्या कुटुंबाने
जर लाभ घेतला असेल त्याला लाभ मिळणार नाही. अशी व्याख्या
केली आहे आणि निर्णयामध्ये तसे नमूद असल्याचे त्यांनी
अधोरेखित केले. फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला हा निर्णय मान्य
आहे का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी महाविकास
आघाडीवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या राजकीय
पक्षाला आपण लोकसभेत मतदान केले. ज्यामध्ये काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना(उध्दव
बाळासाहेब ठाकरे) असेल या सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले
आहे. त्यामुळे आरक्षण थेट संपत नसल्याने क्रिमीलेयरच्या
माध्यमातून संपवण्याचे काम सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने
अगोदरच या निर्णयाला विरोध केला आहे. आपणही विरोध
करणार असाल तर येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन
आघाडीच्याच उमेदवाराला मतदान द्या, असे आवाहन ॲड.
आंबेडकर यांनी केले.
Read also: https://ajinkyabharat.com/central-assistance-of-rs-5858-crore-for-rehabilitation-of-flood-affected-states/