प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे ,
या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेय.
अमरावती जिल्ह्यात काही कार्यकर्त्यांनी महायुतीची बॅनर पाडले तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला दौरा आहे,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
त्यांना सभेत प्रहार पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.
या अनुषंगाने आज अकोला पोलिसांतर्फे प्रहारच्या कार्यकर्त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलेले आहेय.
प्रहारचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहेय.
पोलिसांनी मनोज पाटील यांना ताब्यात सुद्धा घेतला आहेय.
या संदर्भात मनोज पाटील यांनी इशारा अजून संपला नसल्याच वक्तव्य केल्याने अकोला पोलिसांचा टेन्शन वाढला आहेय.
Read Also :https://ajinkyabharat.com/umbarda-baza/