राज्य शासनाने GR काढला
राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व
विशेष मागास प्रवर्गातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४-२५ या
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात
आली आहे. याबाबत २६ सप्टेंबरला राज्य सरकारने शासन निर्णय
जारी केला. ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता
त्यानंतर ३ दिवसांत राज्य सरकारकडून ही पाऊले उचलण्यात
आली. ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी
तातडीने बैठक घेतली. त्यात पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात
आली. संघटनेनं मागणी केल्यानंतर ३ दिवसात हा प्रश्न मार्गी
लावल्यामुळे ओबीसी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व
विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च
शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०१९-१९पासून लागू
करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या ३० ऑक्टोबर २०२३च्या शासन निर्णयानुसार
विद्यार्थ्यांची संख्या ७५ इतकी करण्यात आली आहे.
२०२४-२५ या वर्षाकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
योजनेंतर्गत सुरुवातीला अर्ज मागविण्यात आले. या अर्जाची इतर
मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक यांच्या
अध्यक्षतेखाली गठीत समितीने छाननी करून अर्जातील त्रुटींची
पूर्तता करून अभ्यासक्रमनिहाय गुणवत्ता यादी तयार केली. ही
यादी १० सप्टेंबरला राज्य सरकारला सादर केली. यानंतर इतर
मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव यांच्या
अध्यक्षतेखाली गठीत समितीने २३ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत
पात्र ७५ विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याची बाब सरकारच्या
विचाराधीन होती. पण, २६ सप्टेंबरला यासंदर्भातील शासन निर्णय
जारी करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ मिळविणाऱ्या
विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा देशसेवेसाठी करून देणे
आवश्यक राहणार आहे तशा आशयाचे हमीपत्र लिहून द्यावे
लागणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/covid-warrior-family-members-one-crore-rupees-cm-atishi/