खारपणपट्टी: खारपणपट्ट्यातील बारूला विभागातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
निर्माण झाली असून ग्रामस्थांना १५ ते २० दिवसांआड पाणी मिळत आहे.
खांबोरा पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात आली असली तरीही पुरवठा
Related News
19
May
7 धक्कादायक Headlines: रियान परागच्या सिक्युरिटीचा लहान मुलाला धक्का? फोटो न दिल्याने सोशल मीडियावर संताप
रियान परागचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत; लहान चाहत्याला फोटो नाकारल्याने सोशल मीडियावर संताप
इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 सध्या अतिशय रोमांचक टप...
18
May
Cannes 2026 मध्ये पुन्हा हाय हिल्सवरून वाद; क्रिस्टन स्टीवर्टने स्नीकर्स घालून वेधलं लक्ष
Cannes Film Festival 2026 अजूनही हाय हिल्सच्या मोहातून बाहेर पडू शकत नाही? स्नीकर्स घालून क्रिस्टन स्टीवर्टने पुन्हा पेटवली चर्चा
जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक...
18
May
उन्हाळ्यात 2आठवडे रोज दही-भात खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल
उन्हाळ्यात दररोज दही-भात खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? दोन आठवड्यांत दिसू शकतात हे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पोटाला आराम देणारे पदार्थ खाण्याकडे लोका...
17
May
उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार Rose Gulkand Ice Cream ; चव आणि सुगंधाचा खास मेळ
Rose Gulkand Ice Cream : उन्हाळ्यात थंडावा देणारा सुगंधी आणि क्रीमी डेझर्ट
Rose Gulkand Ice Cream : उन्हाळ्याच्या दिवसांत थंड, गोड आण...
सुरळीत न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
७३ कोटींची योजना अपयशी?
खांबोरा पाणीपुरवठा योजनेच्या ७३ कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या कामांपैकी
१००% कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मात्र, तरीही या भागातील १५ ते २० गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
ग्रामस्थांचा इशारा – मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन
यावेळी ग्रामस्थ पवन बुटे आणि दिलीप मोहोड यांनी किमान तीन दिवसाआड
तरी नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
