नवी दिल्ली – पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिम सीमेवर सातत्याने आगळीक सुरू असून,
ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमाने यांचा वापर करत
भारतातील लष्करी तळांसह नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
नियंत्रण रेषेवर सुमारे 26 ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. भारताने
बहुतांश हल्ले निष्प्रभ केले असले तरी उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर आणि भटिंडा येथील
लष्करी तळांना काही प्रमाणात हानी पोहोचली आहे.
शुक्रवारी पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला.
विशेष म्हणजे या हल्ल्यात श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांसह एका शाळेलाही लक्ष्य करण्यात आले.
सीमारेषेवर गोळीबारही सुरु आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
न्यूज 2: भारतीय वायूदलाचा जोरदार प्रत्युत्तर हल्ला; पाकिस्तानच्या 5 तळांवर कारवाई
नवी दिल्ली – पाकिस्तानकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवायांना उत्तर देताना भारतीय
वायूदलाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय फायटर जेट्सनी पाकिस्तानच्या पाच महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले.
रफिकी, मुरीद, चकलाला,
रहिम यार आणि सुकूर या पाकिस्तानच्या हवाई तळांवर लक्ष्य करण्यात आले असून, टेक्निकल इन्स्टॉलेशन,
कमांड सेंटर, रडार साईट आणि शस्त्रसाठ्याच्या गोदामांना मोठं नुकसान झालं आहे.
या कारवाईत कुसूर येथील रडार यंत्रणा आणि सियालकोट येथील लष्करी तळावरही हल्ला झाला आहे.
दरम्यान, पाकिस्तान लाहोरवरून नागरी हवाई मार्गाचा वापर लष्करी हालचालीसाठी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
याशिवाय, भारताविरोधात सातत्याने अपप्रचार देखील सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Reload Also : https://ajinkyabharat.com/indian-cricket-moth/