नवी दिल्ली :
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात भारतीय नेव्हीचे अधिकारी विनय नरवाल शहीद झाले.
देशभरातून त्यांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या बलिदानाला नमन करत पोस्ट्स आणि श्रद्धांजलीचा वर्षाव सुरू आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
दरम्यान, कश्मीरच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर एका नवविवाहित जोडप्याचा आनंदाने नाचताना
आणि हसताना दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अनेकांनी हा व्हिडीओ शहीद विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी हिमांशीचा असल्याचा दावा करत भावनिक पोस्ट्स शेअर केल्या.
काही वृत्तवाहिन्यांनी देखील हा व्हिडीओ वापरून बातम्या प्रसारित केल्या.
मात्र, हा व्हिडीओ पूर्णतः खोटा असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ प्रत्यक्षात सोशल मीडिया
इन्फ्लुएंसर यशिका शर्मा आणि आशीष सहरावत यांचा असून,
त्यांनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत स्पष्टता दिली आहे.
यशिका म्हणते, “आम्ही जिवंत आहोत कारण आम्ही त्या हल्ल्याच्या ठिकाणी नव्हतो.
मात्र, आमच्या व्हिडीओला शहीद नेव्ही ऑफिसरचा म्हणून चुकीच्या पद्धतीने वापरलं जात आहे.
अनेक मीडिया चॅनल्सवर आमचे फुटेज दाखवले जात आहेत, ज्याचा त्या दुःखद घटनेशी काहीही संबंध नाही.“
गैरसमज टाळण्यासाठी सोशल मीडियावर जबाबदारीने वागा – यशिका शर्मा यांचे आवाहन
या चुकीच्या माहितीनंतर सोशल मीडियावरून मोठा संभ्रम निर्माण झाला. यशिका आणि आशीष
या दोघांनीही लोकांना आणि माध्यमांना जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे.
चुकीच्या माहितीच्या आधारे कोणत्याही व्हिडीओला भावनिक संदर्भ देणे किंवा ती व्यक्ती कोण आहे हे तपासल्याशिवाय पसरवणे,
यामुळे अनावश्यक गोंधळ आणि चुकीचे संदेश समाजात पोहोचतात, असे त्यांनी सांगितले.
Read Also : https://ajinkyabharat.com/union-minister-cr-patil-yanchi-attendance/