नवी दिल्ली :
काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानकडून झालेल्या भीषण दहशतवादी
हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.
Related News
जोरात आरडले-ओरडले डोनाल्ड ट्रम्प! व्यापार करारादरम्यान संतापाचा स्फोट; टॅरिफ चर्चेतून भडका, पुढे ‘चिरकत’ सफाई
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असलेले ...
Continue reading
Pakistan-China : अमेरिकेने जवळ करताच पाकिस्तानचे ‘खरे रंग’; चीनला थेट इशारा“जमत नसेल तर पाकिस्तान सोडा!”
आंतरराष्ट्रीय राजकीय पटावर जगातील महाशक्तींच्या नातेसंबंधांत वेगाने बदल हो...
Continue reading
Hardik Pandya Marriage: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेला उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल ...
Continue reading
Parineeti Chopra–Raghav Chadha यांच्या लेकाचं नाव जाहीर; अर्थ अतिशय खास, पाहा पहिला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री Parineeti Chopra आणि आम आदमी पक्षा...
Continue reading
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद; अनगर नगरपंचायत निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत रविवारी घडलेल्या घटनांनी राजकीय तापमान प्रचंड वाढवले आहे. राष...
Continue reading
Kiran Gaikwad Social Media Detox या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय? देवमाणूस फेम अभिनेत्याच्या निर्णयाने चाहते हादर...
Continue reading
बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष...
Continue reading
Parineeti Chopraशेअर करते “जुगाड मेकअप” रूटीन – १० मिनिटांत दिसा ताजगी आणि तेजस्वी
बॉलिवूड अभिनेत्री आणि नव्या आई Parineeti Chopra तिच्या मेक...
Continue reading
आदित्य रॉय कपूर(Aditya Roy Kapur)चे ४० व्या वर्षीही फिट राहण्याचे गुपित: अंडी आणि प्रोटीनने भरलेले आहार
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya R...
Continue reading
स्टेनलेस स्टील व ग्लास इलेक्ट्रिक केटल (Kettle): तुमच्या स्वयंपाकघरासाठी कोणता योग्य?
आजकाल इलेक्ट्रिक केटल (Kettle) ही फक्त एक साधी उपकरण नव्हे तर घरा...
Continue reading
दहीपाणी (Buttermilk) रोज पिण्याचे ५ अद्भुत फायदे – तुमचे आरोग्य झपाट्याने सुधारेल!
दुपारी उन्हाळ्यात थंडगार दहीपाणी, म्हणजेच छाछ (Buttermilk) , आपल...
Continue reading
पारंपरिक सौंदर्यात ग्लॅमरस टच:Priyanka Chopra ने इव्हेंटमध्ये जिंकली सर्वांची नजर
बॉलीवूडची अभिनेत्री आणि जागतिक फॅशन आयकॉन Priyanka Chopraपु...
Continue reading
या क्रूर घटनेनंतर भारताने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ माजला असून, तिथल्या लष्करातही जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख गायब :
हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर गायब झाल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
त्यांच्या बेपत्ता होण्यामागची नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
ही बाब पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांसाठी आणि लष्करासाठी मोठी चिंता निर्माण करणारी ठरत आहे.
5000 पेक्षा अधिक सैनिकांनी दिला राजीनामा :
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या संभाव्य कठोर प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तानमध्ये गडबड उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन दिवसांत पाकिस्तानच्या सुमारे 5000 अधिकारी आणि सैनिकांनी लष्करातून राजीनामा दिला आहे.
ही घटना पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेतील अस्थिरतेचे गंभीर लक्षण मानली जात आहे.
पाकिस्तान लष्करावर प्रश्नचिन्ह :
भारताकडून होऊ शकणाऱ्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये घबराट पसरली असून,
लष्कराची एकगठ्ठता आणि शिस्त यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,
अशा स्थितीत पाकिस्तानला अंतर्गत बंडखोरी व जागतिक स्तरावर अपमान सहन करावा लागू शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharat-francesmadhy-63-thousand-kotinchya-rafael-delvar-today-shikkamortab/