नवी दिल्ली :
काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानकडून झालेल्या भीषण दहशतवादी
हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.
Related News
CJP Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांना हाय कोर्टाची नोटीस; CCTV फुटेज जतन करण्याचे आदेश
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्...
Continue reading
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे; त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
...
Continue reading
Manoj Jarange Patil : ‘जंतर-मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार’; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil ...
Continue reading
Delhi Metro : मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद; पुढील आदेशापर्यंत प्रवेश-एक्झिटला ब्रेक, सुरक्षा व्यवस्था कडक
Delhi Metro News : रा...
Continue reading
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका; थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश
Shiv Sena MP News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकी...
Continue reading
Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP आंदोलनावर कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय
NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेला उधाण ...
Continue reading
जंतर-मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांनी फेटाळले दावे, राजकीय वातावरण तापले
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर पर...
Continue reading
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच जाहीर होणार; ‘या’ वेळी मिळणार मोठी अपडेट
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे...
Continue reading
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटीवर झाली चर्चा?
दिल्लीतील राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रव...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही? मोदी सरकारसमोरची ‘ही’ 5 प्रमुख कारणे; जाणून घ्या सविस्तर
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री
Continue reading
या क्रूर घटनेनंतर भारताने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ माजला असून, तिथल्या लष्करातही जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख गायब :
हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर गायब झाल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
त्यांच्या बेपत्ता होण्यामागची नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
ही बाब पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांसाठी आणि लष्करासाठी मोठी चिंता निर्माण करणारी ठरत आहे.
5000 पेक्षा अधिक सैनिकांनी दिला राजीनामा :
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या संभाव्य कठोर प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तानमध्ये गडबड उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन दिवसांत पाकिस्तानच्या सुमारे 5000 अधिकारी आणि सैनिकांनी लष्करातून राजीनामा दिला आहे.
ही घटना पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेतील अस्थिरतेचे गंभीर लक्षण मानली जात आहे.
पाकिस्तान लष्करावर प्रश्नचिन्ह :
भारताकडून होऊ शकणाऱ्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये घबराट पसरली असून,
लष्कराची एकगठ्ठता आणि शिस्त यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,
अशा स्थितीत पाकिस्तानला अंतर्गत बंडखोरी व जागतिक स्तरावर अपमान सहन करावा लागू शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharat-francesmadhy-63-thousand-kotinchya-rafael-delvar-today-shikkamortab/