महिलांची एकजूट आणि प्रयत्नांचा विजय
समता शेतकरी गटाच्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील
दुसरा क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले.
त्यांच्या या यशामागे जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक
Related News
पालकांसाठी खास मार्गदर्शन! मुलांच्या योग्य संगोपनासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स जरूर पाळा
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात पालकांसमोर सर्वात मोठे...
Continue reading
भारताचा ‘तांदळाचा राजा’ कोणता राज्य? जाणून घ्या का पश्चिम बंगालला म्हणतात ‘Rice Capital of India’
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि येथे अन्नधान्यांच्या विविधतेत
Continue reading
‘Dhurandhar 2’च्या यशानंतर रणवीर-दीपिकाचा साधा सेलिब्रेशन! मुंबईत डोसा डेट, फोटो झाला व्हायरल
Dhurandhar 2 : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्य...
Continue reading
मोठी नोट, छोटी किंमत! जगातील सर्वात मोठ्या चलनाची कहाणी; भारतात काय विकत घेता येते?
जगभरात प्रत्येक देशाची चलनव्यवस्था वेगळी असते. कुठे 1, 10, 100 ...
Continue reading
पेट्रोल तुटवड्याच्या अफवेचा परिणाम; टाकी फुल केली आणि मोटारसायकल पेटली! अंबरनाथातील धक्कादायक प्रकार
इराणमधील युद्धस्थितीमुळे पेट्रोल टंचाईच्या ...
Continue reading
एकदा रिचार्ज करा आणि IPL मोफत पाहा! जिओचा जबरदस्त प्लॅन; ग्राहकांसाठी मोठी बातमी
देशातील अग्रगण्य आणि सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी Reliance J...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
दररोज जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात फायदे आणि खबरदाऱ्या
भारतीय आहारात हिरवी मिरची ही फक्त चवीपु...
Continue reading
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे चार खासदार शिंदेंच्या संपर्कात; राज्यात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची शक्यता निर्म...
Continue reading
श्री. संजय राणे सर आणि श्री. प्रमोद नाळे सर यांचे मार्गदर्शन
तसेच ग्रामपंचायतीचा सक्रिय पाठिंबा होता.
अकोट, अकोला: अकोट तालुक्यातील पिलकवाडी या लहानशा गावातील ‘समता
महिला शेतकरी गटाने’ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
या गटातील 12 महिलांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या
आणि समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य केले.
मुख्य ठळक मुद्दे:
✅ गावाच्या विकासासाठी 12 महिलांनी स्थापन केला समता महिला शेतकरी गट
✅ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत पहिल्याच वर्षी तालुक्यात दुसरा क्रमांक
✅ ग्रामपंचायत व शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन, गावकऱ्यांचे सहकार्य
✅ 30 मे रोजी शिबिर समारोप कार्यक्रमात ‘मारोती व ब्रह्मचारी महाराज संस्थान पानेट’ तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव
महिलांच्या यशाचा गौरव!
या कर्तबगार महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गावकऱ्यांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.