नवी दिल्ली | प्रतिनिधी
२२ एप्रिल रोजी पल्लनगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी
तळांवर निर्णायक हवाई कारवाई केली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं असून,
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हे नाव निश्चित केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
‘सिंदूर’ हे नाव फक्त वैवाहिक स्त्रियांच्या मांगातील सौभाग्याचं प्रतीक नाही,
तर त्या स्त्रिया ज्या या हल्ल्यामुळे विधवा झाल्या – त्यांचा सन्मान, आणि त्यांच्या अश्रूंना दिलेला न्याय
असाही संदेश हे नाव देते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले,
ज्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्य अड्डे होते.
या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. लेफ्टनंट विनय नारवाल यांच्या नवविवाहित पत्नी
हिमांशी आणि पर्यटक पल्लवी रावच्या व्हायरल झालेल्या दृश्यांनी देशाच्या भावना हलवल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे त्या आणि इतर विधवा महिलांना काही प्रमाणात न्याय मिळाला आहे, असं अनेक पीडित कुटुंबांनी म्हटलं आहे.
भारतीय लष्कराने जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये ‘Operation Sindoor’ हे नाव ठळक अक्षरात असून,
त्यातील ‘O’ सिंदूराच्या वाटीसारखं दाखवण्यात आलं आहे. खाली मजकूर आहे – “Justice is served. जय हिंद.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पल्लनगाम हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर झालेला आघात आहे.
देश शत्रूंच्या कोणत्याही कारवायेला गप्प बसणार नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शिक्षा होणारच.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-ankhi-kharchi-persity/