भारताचा निर्णायक प्रतिहल्ला; इस्लामाबाद, लाहोर, कराचीवर क्षेपणास्त्रांचा मारा
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरापतींना आता भारताने कडक प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. लाहोरवर यशस्वी हल्ल्यानंतर आता थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर क्षेपणास्त्रांद्वारे निशाणा साधण्यात आला आहे.
भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये सायरनचा आवाज घुमू लागला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
Related News
पातूर: महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अकोल्याचे युवा खेळाडू चमकले असून, अकोला जिल्ह्याचे चार खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण...
Continue reading
China मधील फूड डिलिव्हरी राइडरने ५ वर्षांत वाचवले १.४२ कोटी रुपये; जाणून घ्या त्याचे दररोजचे कठीण शेड्यूल
China मधील एक फूड डिलिव्हरी राइडरने फक्त पाच व...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियात ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार; दहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Australia तून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक ...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
Continue reading
5201314 : 2025 मध्ये भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांच्या सर्चिंग पॅटर्नवर नजर टाकली असता, एक अत्यंत अनोखा ट्रेंड दिसून आला. Google च्या 'Year in Search' लिस्टमध्ये अनेक पारंपरिक शब्द, ...
Continue reading
पाकिस्तानकडून नागरी भागांवर हल्ला, भारताचं तातडीनं प्रत्युत्तर
पाकिस्तानने भारताच्या नागरी भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने तो हल्ला अयशस्वी ठरवला. त्यानंतर भारताने लाहोरवर हल्ला करून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर कराची, सियालकोट आणि आता इस्लामाबादवरही निशाणा साधण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये अंधाराचे साम्राज्य
भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. इस्लामाबाद, लाहोर, कराचीसह पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर्णपणे अंधार पसरला आहे. या ब्लॅकआऊटनं पाकिस्तानची प्रसारण व्यवस्था, संचार आणि प्रशासन यावर मोठा परिणाम झाल्याचं सूत्रांकडू समस्त आहे.