25 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीच्या क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते,
जी 2 किंवा 3 मार्चपर्यंत सुरू राहू शकते. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम
हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी बर्फवृष्टी तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Related News
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
Continue reading
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
Continue reading
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
Continue reading
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
Continue reading
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
Continue reading
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
Continue reading
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
Continue reading
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागावर झाला आहे.
त्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडणार आहे.
त्यामुळे हवामानात काही बदल दिसून येतील. फेब्रुवारी महिन्यात पावसाची कमतरता होती.
मात्र येत्याकाळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्कायमेट या एजन्सीच्या अंदाजानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका
ते मध्यम पाऊस
पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका
ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद,
जम्मू-काश्मीर आणि उत्तर-पश्चिम राजस्थानच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
25 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीच्या क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते,
जी 2 किंवा 3 मार्चपर्यंत सुरू राहू शकते. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम
हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी चांगलीच बर्फवृष्टी होऊ शकते तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
27 आणि 28 फेब्रुवारी रोजी उत्तर राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर आज किमान तापमान 12 अंश सेल्सिअस
आणि कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असू शकते. यानंतर उद्यापासून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
27 आणि 28 फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमानात घट होईल.
राज्यात उकाडा वाढणार
तर महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा भयानक वाढलाय. फेब्रुवारी महिन्यातच सूर्य तळपू लागलाय.
राज्यभरात तीव्र तापमानाचे अलर्ट देण्यात आले असून कमाल तापमानाचा पारा 35-38 अंशांपर्यंत
राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उष्णतेची धग आता चांगलीच जाणवू लागलीय.
मुंबईत सोमवारी सांताक्रूझ भागात दुपारी कमाल तापमान 38.40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात मुंबईसह कोकणपट्ट्यात
Read more news here : https://ajinkyabharat.com/iti-ki-ki-ki-pakistan-sangababat-wasim-akram-yanchaya-decorated-statement/