पातूर (जि. अकोला) – महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचा जागर करणारे राष्ट्रीय प्रबोधनकार
सत्यपाल महाराज यांना नुकताच “सत्यशोधक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र माळी युवक संघटना आणि किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने
Related News
अकोला, दि. १० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग
राहून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस...
Continue reading
सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
फक्त...
Continue reading
नवी दिल्ली | वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करत सांगितले की,
भारत आणि पाकिस्तान सीझफायरवर (शस्त्रसंधी) सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी त्य...
Continue reading
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधि...
Continue reading
अकोट प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर)
यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिरा...
Continue reading
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी संताप उसळला असताना,
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आणि परखड हल्लाबोल केला आहे.
भारता...
Continue reading
रायपूर (छत्तीसगड): भारताच्या हरित ऊर्जेकडे वाटचाल करताना अदानी इंटरप्रायजेसने देशातील
पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक विशेषतः कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात ये...
Continue reading
अमरावती : शहरातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित खासगी कंपनीला पाकिस्तानमधून
आलेल्या कॉलवरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलमुळे
कंपनीत...
Continue reading
नवी दिल्ली/बीजिंग : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून
दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे चीनची धडधड वाढली आहे.
भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या...
Continue reading
पुणे, दि. ९ मे : पुणेकर आणि अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
पुण्याला लवकरच चौथी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार असून ही ट्रेन थेट अमरावती मार्गावर धावणार आहे.
सध्या पुण्या...
Continue reading
नवी दिल्ली, दि. ९ मे : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच सोशल मीडियावर दिशाभूल
करणाऱ्या आणि खोट्या माहितीचा मारा सुरू आहे. भारताच्या सैन्याविरोधात विविध फेक व्हिडिओ आणि चुक...
Continue reading
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर
बलुचिस्तानमधून एक मोठा घडामोड समोर आली आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्त...
Continue reading
पातूर येथील श्री सिदाजी महाराज मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित एका
भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या विशेष सोहळ्याला विधान परिषद सदस्य आ. संजय खोडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आ. साजिद खान पठाण यांचाही नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी भूषवले.
सत्यपाल महाराज यांचा सन्मान आ. संजय खोडके, आ. साजिद पठाण आणि प्रकाश तायडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांमध्ये—
-
समता परिषदेचे नेते गजानन बारतासे
-
किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे अध्यक्ष गोपाल गाडगे
-
माजी सभापती बालुभाऊ बगाडे, भाजपाचे शहराध्यक्ष गणेश गाडगे, नगरसेवक राजू उगले
-
सिदाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष महादेवराव गणेशे, प्रा. विलास राऊत
-
गुरुदेव सेवाश्रमचे विश्वस्त संजय पाटील, सय्यद कमरुद्दीन
-
शिवसेनेचे सागर कढोणे, वंचितचे निर्भय पोहरे, सागर रामेकर
-
काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई, प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर, दिलीप कडू, अशोक हजारे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचालन आणि आकर्षण
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल गाडगे यांनी केले. सुत्रसंचालन चंद्रकांत बारतासे तर आभार प्रदर्शन शैलेश बोचरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर राष्ट्रीय कीर्तनाने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
यशस्वी आयोजनामध्ये सहकार्य
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन ढोणे, डीगांबर फुलारी, सुनील पाटील, महेश बोचरे, निखिल बारतासे,
महेश सौंदळे, संतोष उगले, पंकज वालोकर, योगेश शिरसागर, सुमित बारतसे, अक्षय श्रीनाथ,
रोशन वानखडे, गौरव माकोडे, शंकर पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सत्यपाल महाराज यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याची पावती असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/indo-pak-sangharsh-parshvarvivar-social-media-vavanavan-peve/