दूध उत्पादकांना दर वाढवून द्या..
श्वेतक्रांतीमध्ये ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे
Related News
प्रसिद्ध युट्यूबरच्या घरात धक्कादायक प्रकार; कूकच्या घृणास्पद कृत्याचा CCTV फुटेज व्हायरल
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले युट्यूबर लखन अर्जुन रावत आणि त्यांची पत्नी नीतू बिष्ट सध्या...
Continue reading
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा आपल्या खास विनोदी शैलीत राजकीय टोलेबाजी करत उपस्थितांना खळखळून हसवलं. सांगली येथ...
Continue reading
मुंबईच्या गोरेगाव परिसरातील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका भव्य कॉन्सर्टनंतर उफाळून आलेल्या ड्रग्स प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणा...
Continue reading
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापले असून महाविकास आघाडीमध्ये (मविआ) संभाव्य उमेदवारांबाबत मोठ्या...
Continue reading
महिला आरक्षणावरून राजकीय वादळ! काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप; “हे षडयंत्र आहे” म्हणत केंद्रावर निशाणा
देशातील निवडणूक वातावरण तापले असताना महिला आरक...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
Allu Arjun च्या वाढदिवसाच्या दिवशी ‘राका’ टायटलसह मोठी घोषणा – ॲटली सोबतचा भव्य ब्लॉकबस्टर
भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार Allu Arjun आ...
Continue reading
Allu Arjun च्या ४४व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या संवादांची आठवण
भारतीय चित्रपटसृष्टीत Allu Arjun हे नाव प्रत्येक चित्रपटप्रेमीच्या तोंडा...
Continue reading
मुंबईत बिबट्याचा थैमान! मालाडमध्ये रहिवासी सोसायटीत बिबट्या शिरला; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. मालाड पूर्...
Continue reading
त्यांनाच राज्यातील भाजपा-शिंदे सरकार लुटत आहे.
गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे,
त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत.
हे दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी,
असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की,
महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे;
परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो
आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत
अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,
असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने
शेतकऱ्यांचे सरसकट २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
२७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून
भाजपा शिंदे सरकारनेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी,
अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/terrorist-attack-on-russian-church-and-synagogue/