दूध उत्पादकांना दर वाढवून द्या..
श्वेतक्रांतीमध्ये ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे
Related News
फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण ...
Continue reading
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात नव्या फूट पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेश...
Continue reading
6 खासदारांचा मोठा निर्णय! शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'चा गौप्यस्फोट; बारणेंची पहिली अधिकृत घोषणामहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापा...
Continue reading
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून...
Continue reading
15 जुलैपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा; परदेश प्रवासासाठी मिळणार नवा पर्याय, जाणून घ्या सर्व अपडेट्स
मुंबई महानगर प्रदेशातील हवाई...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा संजय राऊतांना फोन, बंडखोर खासदारांवर कारवाईची रणनीती, उद्धव ठाकरे...
Continue reading
Smart Meter : 'स्मार्ट मीटर नकोच'; अवाजवी वीजबिलांच्या आरोपांमुळे नागरिकांचा संताप, महावितरणविरोधात जोरदार आंदोलन
लोणावळा : राज्यभर स्मार्ट मीटर ब...
Continue reading
बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे...
Continue reading
11 जागांवर विधान परिषद रणसंग्राम! ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराच्या मुलाची वाढली धाकधूक; नांदेडमध्ये मोठा राजकीय ट्विस्टराज्यातील विधान परिषद नि...
Continue reading
सोनू निगमच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती; मानेच्या नसांचा गंभीर त्रास, MRI-CT Scan सुरू, तरीही शो रद्द करणार नाही
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लो...
Continue reading
त्यांनाच राज्यातील भाजपा-शिंदे सरकार लुटत आहे.
गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे,
त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत.
हे दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी,
असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की,
महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे;
परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो
आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत
अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,
असा इशारा नाना पटोले यांनी दिला.
काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने
शेतकऱ्यांचे सरसकट २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
२७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून
भाजपा शिंदे सरकारनेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी,
अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/terrorist-attack-on-russian-church-and-synagogue/