छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध
मालवणमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची
घटना घडली. त्या निषेधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
Related News
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र था...
Continue reading
नौदलाची कामगिरी आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
नागपुरात अजित पवार गटाकडून मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा
पुतळा बनविणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत
मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक आंदोलन करणयात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करून टाळ वाजवून
छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या गेल्या.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन जिल्हाधिकारी
कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर
महायुतीमध्ये धुसफूस वाढण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी
मूक आंदोलनाची हाक दिली आहे.”मालवण येथील राजकोट किल्ल्यावर
घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आणि हृदयद्रावक आहे.
अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला, ही धक्कादायक बाब आहे,”
असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी
निवेदनात म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/a-military-film-telling-the-story-of-bravery-will-soon-be-released-to-the-audience/