मां ढांढण वाली दादीजींच्या २५व्या बसंतोत्सवानिमित्त आयोजित दिव्यज्योत यात्रा भारत भ्रमणासाठी रवाना झाली असून, या पवित्र यात्रेचे अकोला येथे आगमन झाले आहे.
अकोला शहरातील मुख्य मार्गांवरून भाविकांसाठी ज्योतयात्रा काढण्यात आली. या प्रसंगी श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि समाजकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
यात्रेने १४ राज्यांमधून प्रवास करत सुमारे ४,३३२ किलोमीटरचा पल्ला गाठला आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
अकोल्यातील विविध ठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी करून यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. शहरभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यात्रेच्या निमित्ताने भक्तांमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या दिव्यज्योत यात्रेचा मुख्य उद्देश समाजकल्याणासाठी प्रार्थना करणे आणि श्रद्धा व प्रेमाची भावना दृढ करणे हा होता.
यात्रेने अकोल्यातील नागरिकांमध्ये नवचैतन्याचे संचार केले असून, भाविकांनी या पवित्र क्षणाचा लाभ घेतला.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/the-accused-of-disgusting-murder-of-a-woman-while-walking-in-the-morning-got-stuck/