जळगाव |
२६ वर्षीय गायत्री कोळीच्या मृत्यूनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केल्याच्या कारणावरून सासरच्यांनी मारहाण केली
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
आणि अखेर तिचा जीव घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानं प्रकरण खळबळजनक वळणावर पोहोचलं आहे.
जळगाव तालुक्यातील किनोद गावात १ मे रोजी गायत्री ज्ञानेश्वर कोळी या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
मात्र ही आत्महत्या नसून सासू आणि नणंद यांनी मारहाण करून खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
गायत्रीचा मृतदेह पाहून तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
गायत्रीचे वडील आणि आई यांनी स्पष्टपणे सांगितले की, “गायत्री आत्महत्या करूच शकत नाही, तिची सासू आणि नणंद यांनीच गळा दाबून खून केला आहे.”
मासिक पाळीवरून वाद, आणि मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मासिक पाळीमध्येही गायत्रीने स्वयंपाक केल्याने सासू आणि नणंद नाराज होत्या.
त्यावरून वाद झाला, आणि तो इतका विकोपाला गेला की, दोघींनी तिच्यावर बेदम मारहाण केली.
त्यानंतर गळा दाबून खून करून, आत्महत्येचा बनाव तयार करण्यात आला, असा दावा तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
पोलीस तपास सुरु, आरोपी अजूनही मोकाट
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस तपास करत आहेत. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गायत्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी सांगितले की, “जबपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.”
राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया
या प्रकारामुळे समाजात मासिक पाळीबद्दलच्या रूढी आणि अंधश्रद्धांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अनेक महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात जलद कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/2-thousand-rupee-notambabbat-rbi-chi-mothi-declaration/