तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील जस्तगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून,
मोबाईलच्या उधारीवरून झालेल्या जबर मारहाणी व गावात मानहानी झाल्याच्या मानसिक तणावाखाली
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
सागर शंकर चिकटे (३०) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
कोणावर गुन्हा दाखल?
विनय राऊत
विनीत गजानन युतकार
यश गजानन युतकार
उमेश पांडे (रा. तेल्हारा)
राम प्रशांत मोकळकार (रा. भोकर, ता. तेल्हारा)
अक्षय भारसाकळे (रा. वाडी)
घटनेचा तपशील
फिर्यादी सचिन रामाजी चिकटे (२८) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार,
सागर चिकटे यांनी श्रावणी मोबाईल शॉपीतून मोबाईल उधार घेतला होता.
उधारीची रक्कम देण्यास त्याने दुसऱ्या दिवशीची मुदत मागितली होती.
मात्र, यश युतकार याने त्याचे न ऐकता सागरला मारहाण सुरू केली.
15 मे रोजी सायंकाळी, फोर व्हीलरमधून आलेल्या पाच जणांनी सागरला गावात मारत फिरवले,
गावात त्याची प्रतिष्ठा मातीमोल केली आणि शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर त्याला गाडीत टाकून घेऊन गेले, आणि तो पुन्हा रात्री घरी परतला नाही.
शेवटचा क्षण
16 मे रोजी सकाळी 8 वाजता, मनोहर चिकटे शेतात कामासाठी गेला असता,
त्याला सागर चिकटे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेली अवस्था दिसून आली. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कायदेशीर कारवाई
तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी IPC 2023 अंतर्गत कलम 137(2), 108(3)(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सुनील भटकर करत आहेत.
ही घटना गावातील कर्ज, सामाजिक दबाव आणि खाजगी बेइज्जतीचा मिळून झालेला दुर्दैवी परिणाम
असल्याचे स्थानिक नागरिक म्हणत आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-14-kg-ganjasah-tighanna-stuck-sadeetin-lakhancha-issue/