पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे.
रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे
त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये
जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात
मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी
मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या
सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखील
जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक
सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक
संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं
आदराने नाव घेतलं जातं. रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देश
शोकसागरात बुडाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची
मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न
पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी
पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच
देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं
आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे,
असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/todays-cabinet-will-be-closed-code-of-conduct-will-be-imposed-in-the-next-3-4-days/