ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला त्याच
मनुस्मृतीचे दहन २५ डिसेंबर १९२७ ला रायगडाच्या पायथ्याशी,
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक
वंचित घटकाला न्याय स्वातंत्र्य, समता,बंधुता या संविधानिक मूल्यांना घेऊन जगण्याचा हक्क मिळून दिला,
Related News
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
ज्या मनुस्मृती मध्ये,स्त्री जातीला,शिक्षणाचा अधिकार नव्हता,
दुसरे लग्न करण्याचे अधिकार नव्हते,पती वारल्यानंतर,तिच्या प्रॉपर्टीमध्ये,पत्नीचा अधिकार नव्हता,व पत्नीला
सती जाण्याची प्रथा होती,बाबासाहेबांनी, संपूर्ण भारतातील शोषित पीडित बहुजन आणि सर्व जाती जमाती मधील
स्त्रीयांवरच नाही तर संपूर्ण भारतावर अनंत उपकार मनुस्मृतीला जाळून केले.या सर्व मनुस्मृतीमध्ये,स्त्री जातीला अधिकार
नाकारले होते या देशातील प्रत्येक स्त्री जातीला मनुस्मृतीच्या कायद्यातून,
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केले,आम्हाला खरे अधिकार,भारतीय सविधानाने दिले,
संविधानामुळे या देशाला खरी मुक्ती मिळाली,आज २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस आहे.व स्त्री जातीला मुक्ती मिळाली
तो दिवस आज आहे.त्या दिवसाला स्त्री मुक्ती दिवस असे म्हणतात.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला
त्रिवार अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला जिल्हा
अध्यक्ष गजनानभाऊ कांबळे, जिवन डिगे आकाश सिरसाट सचिव अश्वजीत शिरसाट, गौरव डोंगरे,
संतोष गवई,युवराज भागवत, रॉकी निल, संकेत कांबळे, आदेश इंगळे, रोहित शेगावकर,राहुल
शिरसाट,सुमित इंगळे, सुमित वाकोडे,आदित्य निखाडे, संतोष दाभाडे
दंदी, विशाल आग्रे यांचे सह बौध्द समाज संघर्ष समिती चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/duchakiswaracha-accident-at-wadegaon-akola-tea-point/