पुणे | १३ मे २०२५
सातत्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील काही दिवसांत
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
महाराष्ट्रातही (६ जून रोजी) मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता आहे.
अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागानं सांगितल्यानुसार, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग,
अंदमान समुद्र व निकोबार बेटांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे मान्सूनने अधिकृतरित्या हजेरी लावली आहे.
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात
पुण्यासह अनेक ठिकाणी पूर्व-मॉन्सून पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्यानुसार, येत्या ५ दिवस महाराष्ट्रात
जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात मॉन्सून सरासरीपेक्षा जास्त
म्हणजेच सुमारे १०५ टक्के पावसासह दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये मुसळधार अवकाळी पावसाने रस्ते जलमय
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार अवकाळी पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर व गोदावरी पात्रात मिसळत आहे.
आजपासून नाशिक महापालिकेने रामकुंड परिसरात ढाप्यांची व कचऱ्याची सफाई सुरु केली आहे.
बीड-जालना परिसरातही पावसाचा जोर; शेतीला फटका
मराठवाड्यातील बीड, जालना या भागातही पावसाचा जोर दिसून आला असून याचा शेतीपिकांवर परिणाम होऊ लागला आहे.
काही भागांत भात रोपांची नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shopian/