मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
एकदा भाजपासहित महायुतीवर निशाणा साधला.
Related News
मुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. यवतमाळ. संत मोरारी बापू यांच्या रामकथेसाठी यवतमाळ दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपला...
Continue reading
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयवतमाळ, दि. १३ : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले...
Continue reading
मराठा आरक्षणाच्या नव्या शासन निर्णयावर (जीआर) मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत कोर्टात यावर आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूम...
Continue reading
कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युत...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
शेतकरी–शेतमजुरांच्या सुखासाठी बाप्पाला साकडे
यवतमाळ- महाराष्ट्र हे संपन्न राज्य असूनही काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलस...
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
सध्या अनेक जण हिंदू खतरे में आहेत, असे म्हणतात. मग मराठ्यांचं काय?
असा सवाल त्यांनी केला. मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले.
राज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील सभेत बटोगे तो कटोगे
, असा नारा दिला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात, राज्यातील पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है
असा नारा दिला. हिंदू खतरे में है असा सूर आळवण्यात येत आहे. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी
भाजपासह महायुतीवर निशाणा साधला आहे. हिंदू खतरे में है आहे तर मग मराठ्यांचं काय? असा रोकडा सवाल त्यांनी केला.
मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले
हेच लोक मराठा आरक्षण विरोधी
जे लोक हिंदू खरते में है, असा नारा देत आहेत. तेच लोक महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला
. भाजपा आणि महायुतीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार तयार आहेत. यांच्यामुळे प्रत्येक वर्ग त्रासाला गेल्याचा आरोप त्यांनी
भाजपावर केला. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपा आणि महायुतीवर हल्लाबोल केला.
मराठ्यांचा वापर केला
जे हिंदू एकतेच्या बाता मारत आहेत. याच लोकांनी अल्पसंख्यांकांना निशाणा करण्यासाठी मराठ्यांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
पण जेव्हा मराठा समाजाने त्यांच्या हक्काची, अधिकाराची मागणी केली, तेव्हा त्यांनी झिडकारलं. जर हिंदू धोक्यात असेल तर
या लोकांनी मराठ्यांची स्थिती ठीक करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जेव्हा आम्ही आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा मराठ्यांना
हिंदूविरोधी असल्याचे ठरवता तर मुस्लिमांवर निशाणा धरतात, तेव्हा आमची गरज पडत असल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केली.
हिंदूंचे विभाजन कोण करणार?
भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, या दोन्ही घोषणावर जरांगे पाटील यांनी टीका केली. हिंदूंचे विभाजन कोण करणार आहे,
असा सवाल त्यांनी केला. राज्यात मराठा ही हिंदूमधील सर्वात मोठा समाज आहे. आम्ही आमच्यातील वाद सहज संपवू शकतो.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्वाचे पालन करणारी लोक आहोत. आम्ही आमचं रक्षण करू शकतो.
तुम्ही तुमचे काम करा, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.