जे समाजाला अपेक्षित आहे तेच होणे महत्वाचे आहे. केवळ गर्दी
जमली की परिवर्तन होतं असं नाही. प्रत्यक्षात गाठी-भेटी होतं राहतात.
त्यातून निर्णय होणे महत्वाचे आहे. परिणामी हल्ली इतके भावी आमदार
Related News
दिवसा होणार काळाकुट्ट अंधार! 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाची उत्सुकता शिगेला, कालावधी आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2026 हे वर्ष खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत...
Continue reading
EPFO Pension Rules : 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार? जाणून घ्या सविस्तर गणित
EPFO पेन्शनवर मोठा दिल...
Continue reading
Budget 2026 : आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार की नाही? अर्थसंकल्पातून काय मिळाले संकेत?
केंद्र सरक...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती; छगन भुजबळांचे विधान चर्चेत
महाराष्ट्रातील राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर ...
Continue reading
घड्याळात ‘11.11’ वाजले की खऱ्या मनापासून इच्छा मागा, परंतु हे खरंच पूर्ण होते का?
आपल्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक छोटे-छोटे संकेत येतात जे आपल्याला अचंबित करतात. त्यापैकी एक लोकप...
Continue reading
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 : तात्काळ दिलासा ते भविष्यातील योजनांचा धोरणात्मक सेतू
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पक्षातील निर्णयांमध्ये नवा अध्याय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच एका दुःखद घडामोडीचा सामना ...
Continue reading
मुंबईचा महापौर ठरला! 11 फेब्रुवारीला मतदान – राजकारणामागील मोठ्या हालचाली
मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीच...
Continue reading
ICC बोर्ड मीटिंग: पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना नाकारला, वर्ल्डकपमधून बाहेर काढण्याचा धोका?
48 तासांत ICC चे निर्णय: 7 फेब्रुवा...
Continue reading
घरच्या घरी बनवा परफेक्ट महाराष्ट्रीयन थेचाः ६ सोपे आणि प्रभावी टिप्स
महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरात एक छोटा पण अत्यंत स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्यामुळे जेवणात तात्काळ तिखटपणा आणि चव ये...
Continue reading
2026 Grammy Awards : केंड्रिक लॅमार आणि बॅड बनी यांना सर्वोच्च सन्मान
दिवसाअखेरीस संगीतविश्वातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठ्या प्रमाणावर चर्चिले जाणारे
Continue reading
Central Budget 2026‑27 : स्वयंपाकघरापासून F&B उद्योगापर्यंत मोठे बदल — संपूर्ण विश्लेषण
केंद्रीय अर्थमंत्री यांनी आज सादर केलेल्या Budget 2026...
Continue reading
झाले आहेत की मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक
राहिला नाही. असा मिश्किल टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला
आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील
निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत.
याबाबत येत्या 30 ऑक्टोंबर ला अंतरवाली सराटी येथे बैठक पार पडणार
आहे. या बैठकीअंती जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
त्यापूर्वी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी आणि
पदाधिकारी येत आहेत. माझी भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. राजकारणात
मला पडायचं नसून निवडणूक लढण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. आपण दिलेला
शब्द पाळतो. आपल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न
सुरू आहेत. रात्रंदिवस मेहनत करून समाज एक संघ कसा राहील यासाठी
प्रयत्न करत आहोत. समाजाचा अपमान होईल अशा कुठल्याही पाऊल मी
उचलणार नाही. किंबहुना समाजाची गर्दी होत असली तरी व्यक्तिगत निर्णय
समाजावर लादणार नाही. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजकीय समीकरण
जुळलं तर समाजाचा विजय आहे. कुठल्याही एका जातीच्या आधारावर निवडणूक
लढता येत नाही. या देशात अशा पद्धतीने कोणीही निवडणूक लढू शकत नाही
ही अक्कल ही मला आहे. असेही ते म्हणाले. राज्याच्या राजकारणात राजकीय
समीकरण जुळणे फार महत्त्वाचे आहे. कुठलाही एका जातीच्या आधारावर
निवडणूक लढवल्या जात नाही. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून आमचे समीकरण
जुळवणे सुरू आहे. येत्या 30 तारखेला त्या अनुषंगाने बैठक असून या बैठकीत
काय होतं हे बघू. तसेच राज्यातील बांधवांना ही सूचना केल्या आहेत की अंतरवाली
सराटीत 29-30 तारखेला गर्दी करू नका. पण इथे गर्दी केल्याने मला काहीही सुचत
नाही. निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ठरवलं जाईल. एकंदरीत समाजाचे वाटोळ
होईल असा निर्णय मला घ्यायचा नाही. असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-third-list-of-25-candidates-released/