जे समाजाला अपेक्षित आहे तेच होणे महत्वाचे आहे. केवळ गर्दी
जमली की परिवर्तन होतं असं नाही. प्रत्यक्षात गाठी-भेटी होतं राहतात.
त्यातून निर्णय होणे महत्वाचे आहे. परिणामी हल्ली इतके भावी आमदार
Related News
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
झाले आहेत की मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक
राहिला नाही. असा मिश्किल टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला
आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील
निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत.
याबाबत येत्या 30 ऑक्टोंबर ला अंतरवाली सराटी येथे बैठक पार पडणार
आहे. या बैठकीअंती जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
त्यापूर्वी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी आणि
पदाधिकारी येत आहेत. माझी भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट आहे. राजकारणात
मला पडायचं नसून निवडणूक लढण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. आपण दिलेला
शब्द पाळतो. आपल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न
सुरू आहेत. रात्रंदिवस मेहनत करून समाज एक संघ कसा राहील यासाठी
प्रयत्न करत आहोत. समाजाचा अपमान होईल अशा कुठल्याही पाऊल मी
उचलणार नाही. किंबहुना समाजाची गर्दी होत असली तरी व्यक्तिगत निर्णय
समाजावर लादणार नाही. असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजकीय समीकरण
जुळलं तर समाजाचा विजय आहे. कुठल्याही एका जातीच्या आधारावर निवडणूक
लढता येत नाही. या देशात अशा पद्धतीने कोणीही निवडणूक लढू शकत नाही
ही अक्कल ही मला आहे. असेही ते म्हणाले. राज्याच्या राजकारणात राजकीय
समीकरण जुळणे फार महत्त्वाचे आहे. कुठलाही एका जातीच्या आधारावर
निवडणूक लढवल्या जात नाही. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून आमचे समीकरण
जुळवणे सुरू आहे. येत्या 30 तारखेला त्या अनुषंगाने बैठक असून या बैठकीत
काय होतं हे बघू. तसेच राज्यातील बांधवांना ही सूचना केल्या आहेत की अंतरवाली
सराटीत 29-30 तारखेला गर्दी करू नका. पण इथे गर्दी केल्याने मला काहीही सुचत
नाही. निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ठरवलं जाईल. एकंदरीत समाजाचे वाटोळ
होईल असा निर्णय मला घ्यायचा नाही. असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-third-list-of-25-candidates-released/